इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ढाका येथील नॅशनल प्रेस क्लबमध्ये आयोजित एका कार्यक्रमात आजमी म्हणाले, भारत नेहमी बांगलादेशात अशांतता निर्माण करत असतो. यापूर्वीही त्यांनी अनेकदा भारताविरुद्ध भडकाऊ विधाने केली आहेत. ...
या समृद्धशाली देशांमध्ये पाणी विशेषत: पिण्याचे योग्य पाणी असणारे नैसर्गिक स्त्रोत नाही. या देशात नद्या नाहीत ज्यामुळे या महाशक्तीशाली देशासमोर मोठं आव्हान उभं राहते ...
तालिबानच्या सर्वोच्च न्यायालयाने एका आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली होती. फाशी देण्यात आलेला आरोपी, गोळ्या झाडणाऱ्या १३ वर्षीय मुलाच्या कुटुंबीयांच्या हत्येसाठी दोषी आढळला होता. ...
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या ४-५ डिसेंबर रोजी होणाऱ्या भारत भेटीदरम्यान नागरी अणुऊर्जेमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यास रशियन मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. ...
"जर युरोप अचानक आपल्याशी युद्ध करू इच्छित असेल आणि युद्ध सुरू करू इच्छित असेल तर आम्ही ताबडतोब तयार आहोत, असंही पुतिन म्हणाले. युरोपीय शक्तींचा शांततेसाठी कोणताही अजेंडा नाही आणि ते युद्धाच्या बाजूने आहेत. ...