माध्यमांशी संवाद साधताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी 15 जूनला झालेल्या हिंसक चकमकीसाठी पुन्हा एकदा भारतालाच जबाबदार धरले आहे. ते म्हणाले 'गलवान खोरे हे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या चीनी भागात येते. ...
तहव्वूर राणाला मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली 2009 मध्ये अटक करण्यात आली होती. लष्कर ए तोयबाच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईतील विविध ठिकाणांवर हल्ले केले होते. त्याला दोन दिवसांपूर्वीच सोडून देण्य़ात आले होते. ...