शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 14:29 IST

India-Pakistan Tension: भारत आणि पाकिस्तानमधील चार दिवसांच्या तणावानंतर शनिवारी युद्धविरामची घोषणा करण्यात आली.

India-Pakistan Tension: भारत आणि पाकिस्तानमधील चार दिवसांच्या तणावानंतर शनिवारी(10 मे) युद्धविरामची घोषणा करण्यात आली. यानंतर आता पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी रविवारी एक मोठे विधान केले आहे. भविष्यात भारतासोबत चर्चा झाली, तर काश्मीर, सिंधू पाणी करार आणि दहशतवादासारखे प्रमुख मुद्दे उपस्थित करू, असे आसिफ यांनी म्हटले आहे. 

एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आसिफ म्हणाले, 'आम्ही युद्धविरामचे पालन करू, मात्र भविष्यात भारतासोबत चर्चा झाल्यावर काश्मीर, सिंधू पाणी करार आणि दहशतवाद, या तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते.' विशेष म्हणजे, या मुद्द्यांवर यापूर्वी अनेकदा भारताची पाकिस्तानसोबत चर्चा झाली आहे. मात्र, पाकिस्तान नेहमी भारताचा विश्वासघातच करत आला आहे. भारतासोबतच्या दीर्घकाळापासून सुरू असलेल्या वादग्रस्त मुद्द्यांचा संदर्भ देत होते, ज्यावर यापूर्वी अनेक वेळा चर्चा झाली होती परंतु कोणताही निर्णायक निकाल लागला नव्हता.

दोन्ही देशांमध्ये युद्धविरामपाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा भारत आणि पाकिस्तानने युद्धविराम जाहीर करुन सर्व लष्करी कारवाया तात्काळ थांबवण्यावर सहमती दर्शवली आहे. जर हा युद्धविराम कायमस्वरुपी शांततेच्या दिशेने पहिले पाऊल ठरली, तर ती एक सकारात्मक संकेत मानली जाईल, असे पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी म्हटले. पण, त्यांनी असेही म्हटले की, आत्ताच काहीही सांगणे घाईचे ठरेल. 

 

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाCeasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनPakistanपाकिस्तान