शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
5
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
6
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
7
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
8
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
9
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
10
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
11
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
12
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
13
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
15
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
16
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
17
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
18
बोरीवलीच्या नँसी व सुकरवाडी एसटी डेपोसाठी ३ महिन्यांत निविदा काढणार; परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा
19
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
20
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले

'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 14:29 IST

India-Pakistan Tension: भारत आणि पाकिस्तानमधील चार दिवसांच्या तणावानंतर शनिवारी युद्धबंदीची घोषणा करण्यात आली.

India-Pakistan Tension: भारत आणि पाकिस्तानमधील चार दिवसांच्या तणावानंतर शनिवारी(10 मे) युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. यानंतर आता पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी रविवारी एक मोठे विधान केले आहे. भविष्यात भारतासोबत चर्चा झाली, तर काश्मीर, सिंधू पाणी करार आणि दहशतवादासारखे प्रमुख मुद्दे उपस्थित करू, असे आसिफ यांनी म्हटले आहे. 

एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आसिफ म्हणाले, 'आम्ही युद्धबंदीचे पालन करू, मात्र भविष्यात भारतासोबत चर्चा झाल्यावर काश्मीर, सिंधू पाणी करार आणि दहशतवाद, या तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते.' विशेष म्हणजे, या मुद्द्यांवर यापूर्वी अनेकदा भारताची पाकिस्तानसोबत चर्चा झाली आहे. मात्र, पाकिस्तान नेहमी भारताचा विश्वासघातच करत आला आहे.  भारतासोबतच्या दीर्घकाळापासून सुरू असलेल्या वादग्रस्त मुद्द्यांचा संदर्भ देत होते, ज्यावर यापूर्वी अनेक वेळा चर्चा झाली होती परंतु कोणताही निर्णायक निकाल लागला नव्हता.

दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदी जाहीर करुन सर्व लष्करी कारवाया तात्काळ थांबवण्यावर सहमती दर्शवली आहे. जर ही युद्धबंदी कायमस्वरुपी शांततेच्या दिशेने पहिले पाऊल ठरली, तर ती एक सकारात्मक संकेत मानली जाईल, असे पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी म्हटले. पण, त्यांनी असेही म्हटले की, आत्ताच काहीही सांगणे घाईचे ठरेल. 

 

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाCeasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनPakistanपाकिस्तान