शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

इम्रान खान बरळले, कराचीमधील 'त्या' दहशतवादी हल्ल्यामागे भारताचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 13:31 IST

हल्ल्या करण्यासाठी आलेल्या ४ दहशतवाद्यांनाही ठार मारण्यात आले.

ठळक मुद्देपंतप्रधानांपूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनीही हल्ल्यासाठी भारताला जबाबदार धरले होते. सोमवारी झालेल्या या हल्ल्यात ९ जण मृत्युमुखी पडले आणि ७ जण जखमी झाले.

इस्लामाबाद - कराची स्टॉक एक्सचेंजवर झालेल्या हल्ल्यासाठी भारतच जबाबदार असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी सांगितले. सोमवारीझालेल्या या हल्ल्यात ९ जण मृत्युमुखी पडले आणि ७ जण जखमी झाले. त्यात हल्ल्या करण्यासाठी आलेल्या ४ दहशतवाद्यांनाही ठार मारण्यात आले.पाकिस्तानी वृत्तवाहिनी जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, इम्रान खान यांनी संसदेत सांगितले की, अर्थातच स्टॉक एक्सचेंजवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचीही भूमिका होती. मात्र, हल्ल्याचा दावा बलुचिस्तानच्या लष्कराने केला आहे. ४ दहशतवादी हल्ला करण्यासाठी वाहनातून आले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि एके - 47 रायफल जप्त करण्यात आली आहेत. गेल्या वर्षी कराचीमधील चिनी दूतावासावर झालेल्या हल्ल्याचीही जबाबदारी त्याने घेतली होती. त्या हल्ल्यातही अशीच कार वापरली गेली.परराष्ट्रमंत्र्यांनीही भारताला जबाबदार धरलेपंतप्रधानांपूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनीही हल्ल्यासाठी भारताला जबाबदार धरले होते. हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणार्‍या बलूच लष्कराचा भारताशी थेट संबंध असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले की, कुरेशी यांचे वक्तव्य हास्यास्पद आहे. पाकिस्तान आपल्या देशांतर्गत समस्यांचा दोष आमच्यावर ठेवू शकत नाही. जगातील कोणत्याही भागात दहशतवादावर टीका करण्यास भारत कचरत नाही.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

 

नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न

 

सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी 'ईगल'वर फसवणुकीचा गुन्हा दाखल

 

थरारक! घरासमोर जाऊन टोळक्याने गुंडाची चाकू भोसकून हत्या 

 

TikTok स्टार शिवानीचा गळा दाबून खून; बेडच्या आत मिळाला मृतदेह

 

ड्रग्स प्रकरणात ४ महिन्यांनी सुटलेला तोच इस्राईल नागरिक मारहाणीसाठी वर्षभर तुरुंगात

 

मुक्या, बहिऱ्या महिलेवर चार अल्पवयीन मुलांनी केला सामूहिक बलात्कार

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाIndiaभारतImran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानprime ministerपंतप्रधान