शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

भारतविरोधी वक्तव्ये करू नका - नवाज शरीफ यांचा मंत्र्यांना दम

By admin | Published: December 19, 2015 1:22 PM

भारत-पाकिस्तानदरम्यानच्या शांततेच्या चर्चेत कोणतीही बाधा येऊ नये यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मंत्र्यांना ' भारतविरोधी वक्तव्ये न करण्यास' खडसावले आहे.

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. १९ -  भारत-पाकिस्तानदरम्यानच्या शांततेच्या चर्चेत कोणतीही बाधा येऊ नये यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मंत्र्यांना ' भारतविरोधी वक्तव्ये न करण्यास' खडसावले आहे. शरीफ यांच्या निकटवर्तीय अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, शरीफ यांनी त्यांचे मंत्री तसेच वरिष्ठ अधिका-यांना दम दिला असून भारत- पाकिस्तानदरम्यान शांतता चर्चेत अडथळा येईल असेही कोणतेही चिथावणईखोर वक्तव्य करण्यास मनाई केली आहे, असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
' एकमेकांचा भूतकाळ उकरून उणीदुणी काढण्यापेक्षा दोन्ही राष्ट्रांमधील संवादप्रक्रिया वाढण्यास प्रोत्साहन मिळेल, अशीच वक्तव्ये करण्यात यावीत. शांतता प्रक्रियेला प्रोत्साहन द्यावे, असे शरीफ यांनी त्यांचे निकटवर्तीय तसेच मंत्रीमंडळातील मंत्री व वरिष्ठ अधिका-यांना बजावले आहे', असे या वृत्तात म्हटले आहे. 
भारतसोबतचे संबंध वृद्घिंगत करण्यासाठी शरीफ उत्सुक असून त्यामुळे संपूर्ण देशाला फायदा होणार आहे.