शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

काेराेनाचा धसका, चीनमध्ये भारतीयांना केली प्रवेशबंदी, २० प्रवाशांना लागण झाल्यानंतर निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2020 2:05 AM

CaronaVirus News in China : एअर इंडियातर्फे १३ नाेव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत ४ विमानांचे नियाेजन करण्यात आले हाेते. त्यावर आता परिणाम हाेण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : काेराेना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीमुळे चीनने भारतीयांना देशात प्रवेशबंदीचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यात वंदे भारत माेहिमेतून एअर इंडियाच्या विमानाने वुहानला गेलेल्या २० प्रवाशांना विषाणूची लागण झाल्यानंतर चीनने हे पाऊल उचलले आहे.ही बंदी तात्पुरती असल्याचे चीनने सांगितले आहे.

एअर इंडियातर्फे १३ नाेव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत ४ विमानांचे नियाेजन करण्यात आले हाेते. त्यावर आता परिणाम हाेण्याची शक्यता आहे. चीनी राजनैतिक तसेच ‘सी’व्हीसाधारकांना या निर्णयातून वगळण्यात आले आहे. चीनमधील वुहान प्रांतामधून काेविड १९ विषाणूचा प्रसार झाला हाेता. संसर्ग नियंत्रणात आणल्यानंतर या भागात पुन्हा नवे रुग्ण आढळले हाेते. त्यामुळे प्रसार राेखण्यासाठी चीनला पुन्हा उपाययाेजना करावी लागत आहे. त्यासाठी विमान कंपन्यांना नव्याने मार्गदर्शक सूचना जारी केल्या हाेत्या. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन