शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

भारताकडून पाकिस्तानचा सफाया, गटात अव्वल स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 14:16 IST

भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धींमध्ये रंगणारी प्रत्येक लढत ही रोमहर्षक असते..

ओमान : भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धींमध्ये रंगणारी प्रत्येक लढत ही रोमहर्षक असते.. मग ती लढत क्रिकेटच्या मैदानावर असो किंवा हॉकी टर्फवर... शनिवारी रात्री अशाच एका थरारक सामन्यात भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई अजिंक्यपद चषक स्पर्धेत पाकिस्तानचा 3-1 असा सफाया केला. भारताने या स्पर्धेत सलग दोन विजयांची नोंद करताना गटात अव्वल स्थान कायम राखले आहे.पाकिस्तानने पहिल्याच मिनिटाला इरफान ज्युनियरच्या गोलच्या जोरावर 1-0 अशी आघाडी घेतली. मात्र, त्यांना भारतीय खेळाडूंच्या आक्रमकतेचा अंदाज बांधता आला नाही. भारताने अवघ्या 41 मिनिटांत तीन गोल करत 3-1 अशी आघाडी घेतली. मनप्रीत (24 मि. ), मनदीप ( 33 मि.) व दिलप्रीत ( 42 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. 2010 ते आत्तापर्यंत भारताने 19 वेळा पाकिस्तानला नमवले आहे. भारताने या कालावधीत 102 गोल्सचा पाऊस पाडला आहे. याउलट पाकिस्तानला केवळ 8 विजय मिळवता आले आणि त्यांनी 62 गोल्सही केले. 

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारत