शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

भारत-पाकिस्तानला संयुक्त जेतेपद, पण मनप्रीतने राखला चषक आपल्याकडेच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 08:47 IST

भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघांत होणारी आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेच्या जेतेपदाची लढत पावसामुळे रद्द करण्यात आली.

ठळक मुद्देभारत आणि पाकिस्तान यांनी प्रत्येकी तीनवेळा आशियाई अजिंक्यपद जिंकण्याचा मान पटकावला आहे.

ओमान: भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघांत होणारी आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेच्या जेतेपदाची लढत पावसामुळे रद्द करण्यात आली. दीड तासाहून अधिक काळ प्रतीक्षा पाहूनही पावसाचा जोर कायम राहिल्याने दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. मात्र, मनप्रीत सिंगने मोठ्या चतुराईने जेतेपदाचा चषक आपल्याकडेच राहिल याची काळजी घेतली. त्याच्या या स्मार्ट खेळीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. भारत आणि पाकिस्तान यांनी तिसऱ्यांदा आशियाई अजिंक्यपद स्पर्धा नावावर केली. भारताने २०११ आणि २०१६ साली पाकिस्तानला नमवून जेतेपदाचा मान पटकावला होता. पाकिस्तानने २०१२ व २०१३ मध्ये बाजी मारली होती. त्यामुळे हा चषक सर्वाधिकवेळा कोण जिंकेल याची उत्सुकता होती, परंतु पावसाने त्यावर पाणी फिरवून चाहत्यांचा हिरमोड केला. आशियाई हॉकी महासंघाने दोन्ही संघाना संयुक्त विजेता घोषित केले. मात्र मनप्रीतच्या एका कामगिरीने जेतेपदाचा चषक भारताकडेच राहिला. चषकासोबत दोन्ही संघ फोटो काढण्यासाठी मैदानावर आले त्यावेळी मनदीप आणि मनप्रीत यांनी चषकाभवती ठाण मांडला.. मनप्रीतने पाकिस्तान संघाच्या चमूत जात चषका शेजारील जागा पटकावली. चषकाभवती भारताचेच खेळाडू दिसत होती आ त्यामुळे नेटिझन्सने मनप्रीतचे कौतुक केले.

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारत