शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

‘इसापूर’ची सात आवर्तने मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 12:06 AM

परिसरात रबी हंगामाच्या पार्श्वभूमीवर पाण्याची पातळी आतापासूनच खालावल्याने शेतकरी चिंतेत होते. मुंबई येथे नुकतीच कालवा सल्लागार समितीची बैठक झाली, त्यात इसापूर धरणाच्या उजवा कालव्यासाठी सात पाणीपाळ्या देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामध्ये रबीसाठी ३ तर उन्हाळी करिता ४ आवर्तने दिले जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्ककुरुंदा : परिसरात रबी हंगामाच्या पार्श्वभूमीवर पाण्याची पातळी आतापासूनच खालावल्याने शेतकरी चिंतेत होते. मुंबई येथे नुकतीच कालवा सल्लागार समितीची बैठक झाली, त्यात इसापूर धरणाच्या उजवा कालव्यासाठी सात पाणीपाळ्या देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामध्ये रबीसाठी ३ तर उन्हाळी करिता ४ आवर्तने दिले जाणार आहेत.कुरुंदा हा भाग सिंचनाखाली येतो. इसापूर धरणाच्या पाण्यावर रबी हंगाम व बागायती पिके अवलंबून असतात. रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांचे लक्ष इसापूर धरणाच्या पाणीपाळ्यांकडे लागलेले होते. या भागात आतापासूनच पाण्याची पातळी खालावली असून दुष्काळी अवस्था निर्माण झाली. तर विहिरी व तलाव तळ गाठू लागले आहेत. त्यात रबी हंगाम धोक्यात आल्यात जमा होता. या भागामध्ये पाणीपातळी घसरलेली असली तरीही हळदीचे उत्पादन ठिबकच्या साह्याने वाचविल्या जाते. शेतकरी रबी पेरणीच्या विवंचणेत होते. इसापूर धरणाच्या पाणीपाळ्याकडे जाहीर होण्याकडे कुरुंदा भागातील शेतकºयांचे लक्ष लागलेले होते .मुंबई येथे १६ आॅक्टोबर रोजी कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा विभागाने घेतली. त्यात इसापूर धरणाच्या उजव्या कालव्याकरिता पाणीपाळीची आवर्तणे निश्चित करण्यात आली. त्यामुळे भाटेगाव कालव्याला सात पाणीपाळ्या मिळणार आहेत. तीन हिवाळी तर चार उन्हाळी आवर्तने दिली जातील. येत्या पाच नोव्हेंबर रोजी पहिली पाणीपाळी या भागात दिली जाणार आहे. सात पाणीपाळया निश्चित करण्यात आल्याने रब्बी पेरणीला इसापूर धरणाचे पाणी फायदेशीर ठेरणार आहे. पहिल्या आवर्तनानंतर या भागात रबी पेरणीला गती मिळणार आहे .

टॅग्स :DamधरणFarmerशेतकरी