शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

कत्तलखान्याचे काम तात्काळ थांबवा; संतप्त नागरिकांचा पालिकेत ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 18:51 IST

कत्तलखाना हा गैरकायदेशीर असल्याचा नागरिकांचा आरोप

हिंगोली : शहरातील अण्णा भाऊ साठे नगर येथे उभारण्यात येत असलेल्या कत्तलखान्याचे काम तात्काळ थांबवावे या मागणीसाठी संतप्त नागरीकांनी नगर पालिकेतील मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षासमोर २४ सप्टेंबर रोजी ठिय्या आंदोलन केले.

शहरातील अण्णा भाऊ साठे नगरातील महिला, पुरूष व युवक नगपालिकेत मंगळवारी मोठ्या संख्येने जमले होते. येथे उभारण्यात येणारा कत्तलखाना हा गैरकायदेशीर आहे. वसाहतीपासून पाच किमी अंतरावर कत्तलखाना असायला पाहिजे परंतु तो आमच्याच वसाहतीमध्ये सार्वजनिक ठिकाणी सुरू केला जात आहे. कत्तलखान्यामुळे येथील नागरिक व चिमुकल्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कत्तलखान्यातील सांडपाणी व टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शकतेनुसार करणे बंधनकारक असतानाही या नगरातील मागील पंचवीस वर्षांपासून बंद पडलेल्या जनावरांचा कत्तलखाना नागरीकांची संमती न घेताच सुरू केला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. 

आंदोलनात मोठ्या संख्येने महिला, पुरूष व युवक नगरपालिकेत जमले होते. यावेळी संतप्त महिलांनी न. प. प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. कत्तलखान्याचे काम तात्काळ थांबविण्यात आले नाही तर उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर प्रदीप खंदारे, जय घोडे, अक्षय डाखोरे, कैलास शिखरे, दिगंबर हानवते, उत्तम चांदणे, अनिल खडसे, नितीन गालफाडे यांच्यासह शेकडो नागरिकांच्या सह्या आहेत.

टॅग्स :Hingoliहिंगोलीagitationआंदोलनpollutionप्रदूषण