शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
2
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
3
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
4
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
5
आयकर विभागाचा मोठा छापा; हवाला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून २५ कोटींची रोकड, हिरे, सोनं जप्त
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
7
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
8
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
9
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
10
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
11
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
12
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
13
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
14
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
15
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
16
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
17
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
18
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
19
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
20
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 

महावितरणच्या विरोधात राज्यव्यापी लढा उभारणार : यशवंत गोसावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 4:43 AM

येथील शासकीय विश्रामगृहात गुरुवारी किसान युवा क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला सचिन भवर, शिवाजी जगताप, ...

येथील शासकीय विश्रामगृहात गुरुवारी किसान युवा क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला सचिन भवर, शिवाजी जगताप, शिवाजी मोहळे, आकाश वानखेडे आदी उपस्थित होते. प्रा. गोसावी म्हणाले की, कोणत्याच राजकीय पक्षांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण नाही. केवळ वोट बॅंक म्हणून शेतकऱ्यांचा वापर केला जातो. त्यामुळे शेतकरी प्रश्नावर शेतकऱ्यांच्या पोरांनी बोलायला शिकले पाहिजे. अन्यायाविरुद्ध लढा उभा केला पाहिजे यासाठीच किसान युवा क्रांती संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. रब्बी हंगामात महावितरणने शेतकऱ्याचा विद्युतपुरवठा खंडित केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. महावितरणकडून वीजबिल भरण्यासाठी वेठीस धरण्याचा प्रकार किंवा वीजजोडणी, तोडणी यामुळे शेतकरी चिंतित आहे. कारण रब्बी हंगामातील पिकांबरोबरच फळबागा, भाजीपाला पिके पाण्याअभावी वाळून जात आहेत. यावेळी वसमत तालुकाध्यक्ष बालाजी पाटील कऱ्हाळे, प्रा. उदय कदम, वैभव जाधव आदींची उपस्थिती होती.