शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

९२ गावांना नळयोजना मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 00:20 IST

जिल्ह्यातील ९२ गावांत राष्ट्रीय पेयजल योजनेत नळयोजनेचे काम होणार असून त्याला शासनाने मंजुरी दिली आहे. यासाठी ८१.३७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील ९२ गावांत राष्ट्रीय पेयजल योजनेत नळयोजनेचे काम होणार असून त्याला शासनाने मंजुरी दिली आहे. यासाठी ८१.३७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.वसमत- बोरगाव बु. १३ लाख, बोरगाव खु. १४.७० लाख, करंजी ५३.१६, किन्होळा ८२.५५, खुदनापूर वाडी ८२.५५, पळसगाव १७, रुंज तर्फे असेगाव ३६, धामनगाव ८८, आरळ ४२५, दरेफळ ७०, पांगरासती ४६.२५, गुंज तर्फे आसेगाव ६४, हयातनगर १६०,कोठारी ३०, पळशी ६४, रिधोरा ५५, टाकळगव्हाण ६०, वाई तर्फे धामणगाव १५०, सेनगाव- माहेरखेडा ४५.४०, उटी ब्रम्हचारी ७१.५१, शेगाव ५४.६१, गारखेडा १२.६७, खिल्लार १५.११, बटवाडी ५०, गोरेगाव ४९२, हाताळा ८०, हता ४९४, जयपूर ६०८, कहाकर खुर्द ७०, केलसुला ६०, खिल्लार ५०, आजेगाव १४३, लिंगदरी २६, सावरखेडा ३८.९८, सिनगी खांबा ७५.४१, कोंडवाडा ६१.४३, सवना १९५.७३, कवठा बु. ८८.०७, कोळसा ८२.३८, औंढा नागनाथ तालुका- रूपूर १०.९२, दुधगाव ४३.३९, जलालपूर १९, जामगव्हाण ५६.८०, सेंदुरसना ८३.६७, तपोवन ९३.३०, लोहरा खु. ६१.७९, आजरसोंडा ६०, जडगाव ५०, पार्डी सावळी ५०, टाकळगव्हाण तर्फे औंढा २०, उखळी ६५, लक्ष्मण नाईक तांडा २१.५०, पवार तांडा, रेवलसिंग तांडा २५.६०, संघनाईक तांडा २५.६५, तामटीतांडा ३२.५०, कळमनुरी तालुका- साडेगाव ५८.१४, हारवाडी ४०.११, सावंगी ३५.४७, टाकळगव्हाण ००, डिग्रस कोंढूर ४२.१९, गवलेवाडी ५३.४६, जांभरूण ४८.३८, डोंगरकडा ३९६, कळमकोंडा ५२, खापरखेडा ५२, माळधावंडा ३८.०४, रूद्रवाडी ५३.४४, सिनगी १६७.३४, सोडेगाव ५९.४२, गिरामवाडी १८.५६, डिग्गी १६.५०, हिंगोली तालुका- चोरजवळा ६२, हिवरा बेल २४, लोहरा ३५, समगा ४३.३०, कनका ७२, पेडगाववाडी २३, केदारवाडी २८, पेडगाव १२२, बळसोंड ८५०, पळसोना ६८, आडगाव १८३.३६, बोंडाळा ३०.०३, माळहिवरा ८८.४८, जयपूरवाडी २४.३८, बासंबा ७५, भटसावंगीतांडा ५२, माळहिवरा २७, संतुक पिंंपरी ४७ लाख अशाप्रकारे अंदाजपत्रकीय निधी मंजुरी झाली आहे.राष्ट्रीय पेयजल योजनेत आता पूर्वीप्रमाणे समित्यांमार्फत कामे केली जाणार नाहीत. त्यामुळे या कामांच्या थेट निविदा काढल्या जाणार आहेत. यात मान्यतांचे काही सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर ही कामे हाती घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यासाठी सध्या पदाधिकारी मंडळी पाणीपुरवठा विभागाकडे पाठपुरावा करताना दिसत आहे. जिल्ह्यातील अनेक मोठ्या महत्त्वपूर्ण गावांना यात योजना मंजूर झाली असून काही ठिकाणी सर्वेक्षण तर काही ठिकाणी इतर प्रशासकीय बाबींनी वेग घेतला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीटंचाई