औरंगाबाद : अनिष्ट व वाईट प्रवृत्तीची होळी साजरी केली जाते, त्याचप्रमाणे कृषी विक्रेते व कृषी कंपन्यांतील अधिकार्यांनी बोगस कापसाच्या बियाणांची होळी केली. कापसाचा हंगाम जवळ आला असून, महिनाभरात शेतकरी कापूस पिकाच्या लागवडीसाठी बियाणे खरेदीच्या हालचाली ...
नैसर्गिक जलस्रोत आटत आहेत. त्यामुळे दूरवरून पाणीपुरवठा योजनेतील पाणी उचलावे लागत आहे. मार्च ते जून या चार महिन्यांत किमान १००० हून अधिक गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची तयारी करावी लागणार आहे. ...
दरवर्षी /मार्च महिना लागला की शाळा या 'फुल डे' ऐवजी 'हाफ डे' होतात; परंतु यावर्षी मार्च महिना लागूनही शाळा पूर्णवेळ भरत आहे. यामुळे शिक्षकांत नाराजीचा सूर पसरला आहे. ...
सलग /दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे गहू काढणीचे काम मळणीयंत्राद्वारे करण्यासाठी शेतकर्यांची धांदल उडाली आहे. ...
निसर्गरम्य स्थळ असलेल्या जांभूळबेटाच्या नशिबी नेहमीच उपेक्षा येत आहे. विकास कामे तर सोडाच पण शासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे शासन दरवर्षी रेकॉर्डवर अजूनही जांभूळबेटाची नोंद झालेली नाही. ...
खरीप हातात पडला नसल्याने रबीवर एकवटलेल्या आशा मावळल्या. गहू, ज्वारीने दाणे धरले होते तर हरभरा काढणीला आला होता. शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला. ...