CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
हिंदूसंस्कृतीमध्ये श्रावण महिना महत्त्वाचा मानला जातो. यानिमित्ताने लोकमत सखी मंचच्या वतीने सदस्यांसाठी आयोजित श्रावण सोहळ्यात विविध स्पर्धांमधून सदस्यांनी एक वेगळीच चुणूक दाखवली. ...
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होत असलेल्या कुंभमेळ्यासाठी जाणार्या भाविकांसाठी जालना विभागाने ५0 विशेष बसेसची व्यवस्था केली होती. ...
तालुक्यातील तोरंबा येथे चोरट्यांनी जबरी घरफोडी करून रोख रक्कम, सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ६८ हजाराचा मुद्देमाल लंपास केला ...
तालुका शिक्षक पतसंस्थेच्या संचालक पदासाठी रविवारी कन्या प्रशालेमध्ये पार पडलेल्या निवडणुकीत सत्ताधारी प्रगती पॅनलला धक्का देत बचाव पॅनलने १५ पैकी १३ जागा मिळविल्या. ...
येथील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत भाजपाने विरोधकांचा धुव्वा उडवत रविवारी दणदणीत यश मिळविले. ...
शाळेकडे जाणार्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उस्मानाबाद शहरातील महाजन महाविद्यालयाकडे जाणार्या मार्गावर घडली. ...
तालुक्यातील पिंपळाचौरे येथील एकजण रेल्वेच्या धडकेने ठार झाला. ही घटना शनिवारी रात्री घडली. ...
अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या ५८ वाहनचालकांविरूद्ध पोलिसांनी शनिवारी विविध पोलिस ठाणे हद्दीत कारवाई केली. ...
मोबाईलवर फोन करुन बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवत खात्यावरील पैसे परस्पर लाटण्याचे प्रकार जिल्ह्यात वाढले आहेत. ...
जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागातील अंगणवाडी कर्मचार्यांचे मानधन चार महिन्यांपासून थकले असल्याने अंगणवाडी कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...