आखाडा बाळापूर: घरगुती वापराचे थकित वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास येहळेगाव येथील दोघांनी १८ मार्च रोजी सकाळी १0 वाजता शिवीगाळ करून मारहाण केली. ...
हिंगोली : पाणी नसणे, दुरुस्ती अथवा इतर कारणांनी जिल्ह्यातील ४८८२ पैकी ४१८ हातपंप कायमचे बंद पडले आहेत. तर १६४ पैकी तब्बल ७0 वीजपंपांचीही अशीच अवस्था झाली आहे. ...
हिंगोली : येथील जिल्हा रेशीम उद्योग कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदलीसह इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी जिल्हा कचेरीवर १७ मार्च रोजी मोर्चा काढला. ...