चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
तालुक्यातील सोनसावंगी शिवारात विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या दोन महिलांचा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू ...
तालुक्यातील सिरसम-हिंगोली चिंचोली फाट्याजवळ ५ लाखांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. सदर कारवाई बासंबा पोलिसांनी ८ जून रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास केली. ...
कळमनुरी मतदारसंघाचे दोनदा आमदार राहिलेले गजानन घुगे यांनी भाजपात प्रवेश केला आहेय मागील काही दिवसांपासून शिवसेनेत घुसमट ...
मराठवाड्यामध्ये पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा कहर सुरू आहे. शहर आणि परिसरात रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. ...
ख-या नोटांच्या बदल्यात बनावट नोटा देवून फसवणूक करणा-या टोळीतील आरोपीचे नावच बनावट असल्याचे आढळले होते. ...
तालुक्यातील दाताडा बु. येथे रविवारी मध्यरात्री आखाड्यावर झोपलेल्या ५५ वर्षीय शेतकºयांचा खून झाल्याची घटना घडली ...
जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात सेनगाव तालुक्यातील जांब आंध येथे वीज पडून दोन ठार, दोन जखमी तर औंढा तालुक्यात भोसी शिवारात तीन जखमी झाले आहेत. ...
शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदला हिंगोलीत कडकडीत बंद पाळून उर्त्स्फुत प्रतिसाद मिळाला. ...
शेतकरी संपावर तर जातच आहेत. शिवाय आंदोलनेही केली जात असल्याने सध्या जिल्हा या एकाच वातावरणाने ढवळून निघाला आहे. ...
आंदोलनानंतर वाहतूक सुरळीत करणा-या शेतक-यांनी पोलिसांनी लाठीमार केल्यानं जमाव आक्रमक झाल्याची घटना हिंगोलीमध्ये घटना आहे. ...