जिल्हा रूग्णालयातील कनिष्ठ लिपीकाने तब्बत ३० लाख ५३ हजार ७९६ रूपयांचा अपहार केला. या लिपीकास शासकीय सेवेतून यापुर्वीच बडतर्फ करण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या फिर्यादीवरून लिपीकाविरूद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात २ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा ...
: माहेराहून पैसे घेऊन येण्याच्या मागणीसाठी पत्नीला मारहाण करून छळ करणाºया पतीसह सासरच्या १६ जणांविरोधात वसमत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. विवाहितेच्या पतीने दुसरा विवाह केल्याचेही सदर महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. ...
अनंत चतुर्दशी ५ सप्टेंबर रोजी ‘बाप्पाला’ निरोप देण्यासाठी गणेश मंडळे सज्ज झाली आहेत. प्रशासकीय यंत्रणेकडूनही गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून हिंगोली शहरातील तीन ठिकाणी गणेश विसर्जन करण्यात येणार आहे. ...
हिंगोली तालुक्यातील बळसोंड परिसरातील आनंदनगर येथील महिला चिमुकलीला घेऊन बेपत्ता झाल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी दिली होती. ७ दिवस उलटूनही महिलेचा शोध लागला नाही. त्यामुळे महिलेच्या घरी महालक्ष्मीपूजनही झाले नव्हते. ...
शेतकरी हा शासनाच्या धोरणात भरडत चालला असून, त्याच्यावर यंदाही निसर्गाची अवकृपा दिसून येत आहे. त्यामुळे घरात पडलेल्या तुरी विकण्याचा प्रश्न असतानाच सध्या शेतात उभे असलेले सोयाबीनही १०० टक्के हातचे जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे या पिकांचे पंचनामे क ...
मराठवाड्यातील २0१९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून यात हिंगोली जिल्ह्यातील ४९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. नोव्हेंबर व डिसेंबर २0१७ मध्ये मुदत संपणाºया ग्रा.पं.चा यात समावेश आहे. ...
येथील नेहमीच चर्चेत असलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या जुन्या इमारतीचा वापर आता चक्क दारु पिण्यासाठी होत आहे. याकडे मात्र दुर्लक्ष केले जात असल्याने विश्रामगृहात तळीरामांची चांगलीच मैफल भरत असल्याचे दिसून येत आहे. ...
लातूरची फेरी टाळण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी सुरु केलेल्या जात पडताळणी विभागात सदस्य व सदस्य सचिव वगळता अध्यक्षपदच रिक्त असल्याने सुरुवातीपासूनच प्रभारी अध्यक्षावरच जिल्ह्याची मदर आहे. त्यामुळे अनेक प्रस्ताव निकाली निघण्यास अडचणी येत आहेत. ...
जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना देण्यात येणारी अतिरिक्त (आगाऊ) वेतनवाढ २००९ मध्ये सहाव्या वेतन आयोगाचे निमित्त करून अचानक बंद करण्यात आली होती. या शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ देण्याचा निर्देश २८ आॅगस्ट रोजी न्यायालयाने शासनाला दिला. ...
घोषणापत्र देवूनही यादीत नाव आले नाही, २५ क्विंटलपेक्षा जास्त तूर खरेदी करता येत नाही, पंचनामा करूनही तुरीचा निरोपच आला नाही, शेतातील गोदामात ठेवलेली तूर पावसामुळे रस्ता खचल्याने बाहेर काढणे शक्य नाही, अशा कारणांनी शेकडो शेतकºयांची तूर अजूनही घरातच पड ...