नगरपररिषद हिंगोली, शब्दांगार साहित्य परिषद, कल्याण संशोधन केंद्र, कै. बाबूराव पाटील महाविद्यालय तसेच सद्भाव सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २८ जानेवारी रोजी अखिल भारतीय झुंजवादी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. ...
सदृढ पिढीसाठी जिल्हाभरात ठिकाणी पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात आली. शहरी व ग्रामीण भागातील मिळुन १ लाख ४९ हजार १०५ बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे उदिष्ट होते. त्यापैकी १ लाख ४० हजार ४५३ बालकांना २८ जानेवारी रोजी डोस पाजण्यात आला. ग्रामीण ९२ तर शहरी ८८ एकू ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार अनेक दिवसांपासून ढेपाळलेला आहे. येथे कोणाचाच कोणाला ताळमेळ नसल्याने की काय? येथील जननी शिशु योजनेतील भरवशाच्या असलेल्या रुग्णवाहिकांना धक्का दिल्याशिवाय सुरुच होत नसल्याचा गंभीर प्रकार गुरुवारी पहावयास मिळाला. ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील वाढत्या तक्रारीची दखल घेत प्रजासत्ताक दिनानिमित्त हिंगोली दौºयावर आलेले पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी रुग्णालयास भेट घेऊन येथील समस्यांचा आढावा घेतला. ...
शासकीय योजनांची जनजागृती करणे, लोकांना ग्रामपंचायतीच्या अधिकारांची माहिती व्हावी यासह विविध विकासात्मक कामाच्या अंमलबजावणीसाठी शासनाने वर्षातून निदान ४ तरी ग्रामसभा घेणे बंधनकारक केले आहे. ...
वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे सायंकाळी ६.३0 च्या सुमारास घरामधील दोन गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाल्याने एक महिला ठार तर मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या स्फोटात घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले तर संपूर्ण गाव हादरून गेले. ...
मैत्रिणीला मारहाण का केली म्हणून भावकीतीलच एका युवकाचा खून केल्याची घटना औंढा नागनाथ तालुक्यातील आसोला येथील नवीन वसाहतीत गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. ...
महावितरणच्या वतीने वर्ष २०१५-२०१६ मध्ये ‘महावितरण आपल्या दारी’ योजनेंतर्गत शेतक-यांना कृषीपंपाच्या वीजजोडणी देण्यासाठी निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने शेतक-यांना वीजजोडणीसाठी कोटेशन देण्यात आले. परंतु, यातील काही शेतक-यांना अद्यापपर्यंत वीजजोडणी दे ...