अत्याचार पिडीत महिला व बालकांना आधार देऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनातर्फे सन २०१३ पासून मनोधैर्य योजना जिल्ह्यात राबविली जात आहे. योजनेअंतर्गत पीडितांना २ ते ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य केले जात होते. आता सुधारित मनोधैर्य योजनेअंतर्गत शासनाने पीडितां ...
नाफेडच्या केंद्रावर हमीभावाने खरेदी केलेल्या मालाचे चुकारे मिळत नसल्याने मागील दोन-तीन महिन्यांपासून चिंताग्रस्त शेतकºयांसाठी शुभवर्तमान आहे. ज्यांनी आधी नोंदणी करून माल विक्री केंद्रावर दिला अशांचे चुकारे तत्काळ वाटप केले जाणार आहेत, अशी माहिती जिल् ...
येथील वैकुंठधाम स्मशान भुमीत दाहसंस्कार केल्यानंतर अस्थीकलश संकलनासाठी लॉकरची सुविधा उपलब्ध नव्हती ही अडचण पाहता स्मशानभुमीस लॉकर भेट देण्यात आली आहे. गुरूवारी मान्यवरांच्या उपस्थित लॉकर स्मशानभूमित बसवण्यात आले. ...
मागील तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील अकार्यक्षम सेवाभावी संस्थाची तपासणी केली जात होती. यामध्ये ५१८ संस्थाची तपासणी केली असता ४१८ संस्था अकार्यक्षम असल्याचे दिसून आल्याने त्या रद्द केल्या होत्या. ...
येथील पशुवैद्यकीय दवाखान्यास रात्री अचानक आग लागली. यात लाकडी कपाट, जनावरांची औषधी, कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. ही जाग शॉटसर्किटने लागली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ...
यात्रा स्थळांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रमांतर्गत जि.प.च्या वतीने जिल्ह्यातील ४५ ठिकाणच्या विविध कामांना मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या कामांचे नियोजन सुरू होते. ...
तालुक्यातील आडगाव येथील ८ शेतक-यांनी हमीभाव केंद्रावर विकलेल्या शेतामालाच्या चुका-यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण शासनाच्या नव्हे, तर गावातीलच एकाच्या हमीवर सोडवले. दोघांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर हे ...
जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे मोठ्या विश्वासाने बघितले जाते. त्यामुळेच या ठिकाणी उपचारासाठी येणा-यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. परंतु रुग्णालयात डॉक्टरांच्या अभावासह सेवा बजावणारे खाजगी डॉक्टर आपल्याच रुग्णालयात जास्त लक्ष घालत असल्याने ...
पहिली ते बारावीमाधील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांची माहिती आॅनलाईन भरण्याच्या सूचना शासनाकडून आहेत. यूडायसनुसार जिल्ह्यात ४ हजार ७४२ दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्या आहे. सर्वच विद्यार्थ्यांची माहिती आॅनलाईन भरावी लागणार आहे, ज्यांची माहिती भरली गेली त ...
शेतकरी ते ग्राहक यांच्यातील दरी दूर करून उत्पादन ते बाजारपेठ ही साखळी निर्माण होण्यासाठी मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना राबविण्यात येत आहे. ...