नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज मानापमान नाट्य चांगलेच रंगले. मात्र सगळे काही निमूटपणे सहन करीत अखेर खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पाडत स्वत:च्याच पायावर दगड मारून घेण्याचे नगरसेवकांनी टाळले. ...
नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज विरोधक पहिल्यांदाच एकत्र आल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यानंतर न.प.तील विषय समित्यांची स्थापना करण्यासाठी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्याच दालनात बैठक सुरू होती. बंद दाराआड यात चर्चा झाली. मात्र त्यात काय निष्पन्न झा ...
जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी आता पाणी उपलब्धता प्रमाणपत्राची अडचण येत आहे. त्यासाठी आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या मागणीवरून मंत्रालयात मुख्य सचिवांकडे झालेल्या बैठकीत एक महिन्यात यावर निर्णय देण्यास सांगण्यात आले. ...
जिल्ह्यात यंदा राज्य राखीव दल अथवा पोलीस दलामध्ये भरती होणार नसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस भरतीची तयारी करणाºया बेरोजगार युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या भावना व्यक्त केल्या. ...
येथे जमियते-उलमा हिंदच्या पुढाकारातून ४ फेब्रुवारी रोजी रविवारी इज्तेमाई शादीया मोठ्या थाटात पार पडल्या असून यामध्ये २० लग्न संपन्न झाले आहे. सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने परिसरातील ग्रामस्थ व मुस्लीम बांधवांची उपस्थिती होती. ...
कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथे ४ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास जुन्या जीर्ण चार घरांची मागच्या बाजूची भिंत जमीनदोस्त झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. याच भागात गुढ आवाजासह हादरे बसत असल्याने तर्कवितर्क लढविले जात ...
येथील न. प. तर्फे मालमत्ता कर वसूलीसाठी ३ पथके तयार केली आहेत. त्या पथकाने आतापर्यंत ९ लाख ४९ हजार कर वसूली केल्याची माहिती न.प.च्या सुत्रांनी दिली. ...
दिवसेंदिवस सर्वच क्षेत्रात अत्याधुनिक तंत्राचा वापर केला जात आहे. अचूक व गतिने कामे व्हावीत, यासाठी नव-नवीन योजना आखून कार्यालयीन कामे सुरळीतसाठी आता महावितरणने ‘डॅशबोर्डच्या’ सहाय्याने दैनंदिन कामकाजास सुरूवात केली आहे. ...
तालुक्यातील पिंपळदरी फाट्याजवळ नागपूरहून परभणीकडे येणारी बस क्र.एम.एच.२० बी.एल. ३६०३ चे माणिक किशनराव राऊत या चालकाने प्रसंगावधान राखून समोरून येणाºया व हिंगोलीकडे जाणाºया मळीचे ट्रॅक्टरने जोराची धडक दिल्यावर बस रस्त्याच्या खाली उतरवल्याने चक्क ६१ प् ...
बचत गटातील महिलांना बचतीचे नियोजन १०० वेळा सांगूनही जर त्यांच्या काहीच फरक पडत नसेल तर त्यांची प्रगती होणार तरी कशी? आपल्यासह कुटूंबाची प्रगती होण्यासाठी महिलांच्या मानसिकतेत खरोखरच बदल होणे गरजेचा असल्याचे प्रतिपादन तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी धान फ ...