देशातील १२ ज्योतिर्लिंगपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागेश्वराचे महाशिवरात्र उत्सव म्हणजेच विवाह सोहळा आहे. हा सोहळा नेमका प्रदोश व महाशिवरात्र असा द्विपुष्कर योग असल्याने दर्शन घेतल्यास पुण्य मिळत असल्याने येथे भाविकांची मोठी गर्दी उसळणार आहे ...
शील, सदाचार हाच उन्नतीचा मार्ग आहे. समाजापुढे आदर्श निर्माण करायचा असेल, किंवा सामाजिक, राजकीय, आर्थिक कुठल्याही चांगल्या क्षेत्रात, कार्यात यश संपादन करायचे असेल तर शील, सदाचार व चारित्र्य यांचे पालन केले पाहिजे. असे हिंगोली येथील जेतवन बौध्दविहार श ...
जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण होते. रविवारी व सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाने व गारपीटीने रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले. फळबागांनाही मोठा फटका बसला. ...
भारतीय हवामान खात्याच्या नागपूर व मुंबई केंद्राकडून मिळालेल्या सूचनेनुसार, येत्या 48 तासांमध्ये विदर्भामध्ये (विशेषत: अमरावती आणि नागपूर विभाग) व मराठवाड्याच्या बहुतांश भागात वादळीवा-यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. ...
राज्यात गुटखा विक्री व उत्पादनांवर बंदी असतानाही परप्रांतातून दरमहा अंदाजे १०० कोटींच्या आसपास गुटखा चोरट्या वाहतुकीने येत असल्याची माहिती पुढे येत आहे. पोलीस, अन्न व औषधी प्रशासन वारंवार कारवाया करून गुटखा जप्त करून नष्ट करीत असले तरी या विभागात गुट ...
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ग्रामीण भागातील सर्व गरोदर मातांची सोनोग्राफी तज्ज्ञातर्फे मोफत सोनोग्राफी करून मिळणार आहे. यावर होणारा खर्च रुग्ण कल्याण समिती करणार आहे. यामुळे गरोदर मातांची व बाळाची विशेष काळजी घेता येईल. तसेच ग्रामीण भाग ...
जिल्ह्यात रविवारी वीजेच्या कडकडाटांसह हजेरी लावलेल्या पावसाने रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते. तर ‘ब्रॉड ब्रॅण्ड’ सेवाही दिवसभर ठप्प झाल्याने अनेकांची कामे खोळंबली होती. ...
जिल्ह्याला रविवारी पावसाने झोडपले. काही ठिकाणी गारपीट झाली, तर अनेक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटांसह पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मात्र अतोनात नुकसान झाले, जनावरेही दगावली. ...
सलग सुट्ट्यांमध्येही ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी गैरसोय होवू नये, म्हणून महावितरणने जिल्ह्यात विविध ठिकाणी असलेली अधिकृत वीज बिल भरणा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...