पुलवामा येथे दहशतवादी संघटनेने लष्कराच्या जवानांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात ४९ जवान शहीद झाले. दहशतवादी संघटनेने भारतीय जवानांवर केलेल्या या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यात ठिक -ठिकाणी कडकडीत बंद पाळून पाकिस्तानचे पुतळेही जाळण्यात आले. ...
येथील शासकीय योजनेचे धान्य साठवण्याच्या मुख्य गोदामास शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास आग लागली. गोदामातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच वेगाने हालचाली करून अग्निशामक दलाच्या सहाय्याने नुकसान झाले नाही. मात्र तत्परतेने मोठी हानी टळली आहे. सीसीटीव्ही बं ...
जिंतूर-नांदेड महामार्गावरून बेकायदेशीर क्रुरतेने शेळ्या-मेंढ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना उपविभागीय पोलीस अधिकारी अब्दुल शेख यांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शनिवारी पहाटे २ च्या सुमारास पकडून कारवाई ३५ लाखांच्या शेळ्या व मेंढ्यासह ११ वाहने जप्त ...
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील आठवीतील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी एनएमएमएस परीक्षा घेतली जाते. यावर्षी जिल्ह्यातील एकूण १०९ विद्यार्थी एनएनएमएस शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र ठरले आहेत. ...
तथागत बुद्धाची शिकवण महान व आदर्श आहे. बौद्ध धम्माचा पाया सर्वश्रेष्ठ असून आचरणशिल आहे. त्यामुळे तथागत भगवान गौतम बुद्धांची शिकवण महान असून धम्माचे वलय मोठे आहे, असे प्रतिपादन पु.भदन्त धम्मसेवक महाथेरो यांनी आयोजित सतराव्या बौध्द धम्म परिषदेत केले. ...