औंढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा येथे सद्यस्थितीत भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या टंचाई निवारणार्थ उपाययोजना कुचकामी ठरल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागत आहे. ...
‘तू आमच्यासोबत बाहेरगावी जमातला का येत नाही’ या कारणावरून शेख आसेफ शेख हयादु यांना मारहाण केल्याची घटना २५ मार्च रोजी कळमनुरी येथे घडली. याप्रकरणी आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
औरंगाबाद बोर्डातर्फे दहावी व बारावी प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात आली. दहावीची परीक्षा जिल्ह्यातील ५३ तर बारावीची केंद्रावरून परीक्षा केंद्रावरून पार पडली. ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा २०१९ दिनांक २४ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत हिंगोली मुख्यालयातील १४ उपकेंद्रांवर घेण्यात आली. परीक्षेस २८७९ पैकी २५२९ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. ...
शहरातील आंबेडकर मार्केटजवळ फळ विक्रेते व पोलिसांत वाद झाला. पोलिसांनी मारहाण केल्याचे फळविक्रेत्यांतून सांगितले जात आहे. हातगाडे उभे करण्याच्या कारणातून हा वाद झाला आहे. सदर घटना २४ मार्च रोजी दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत तीन फळ विक् ...