शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
2
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
3
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
4
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
5
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
6
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
7
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
8
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
9
अमेठी, रायबरेलीत काँग्रेसच्या हाताला सपाच्या सायकलची साथ, अखिलेश यादव यांचे कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश 
10
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
11
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
12
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
13
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
14
UPSC मध्ये घटस्फोटित कोट्यातून नोकरीसाठी पतीला सोडलं, पहिल्याच Marriage Anniversary ला केली विचित्र मागणी
15
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
16
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला
18
जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...
19
RCB vs CSK सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्ले ऑफमध्ये कोण जाणार?
20
घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?

इंग्रजी शाळा संस्थाचालकांचे शिक्षणमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 4:31 AM

निवेदनात म्हटले आहे की, एकीकडे शासन तीन-तीन वर्षांपासून आरटीई परतावा देत नाही, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना आरटीईमध्ये प्रवेश द्यावा म्हणून ...

निवेदनात म्हटले आहे की, एकीकडे शासन तीन-तीन वर्षांपासून आरटीई परतावा देत नाही, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना आरटीईमध्ये प्रवेश द्यावा म्हणून दबावतंत्र वापरले जात आहे. त्यामुळे शालेय संस्था चालविणे कठीण झाले आहे. कोरोनामुळे मागील वर्षभरापासून इंग्रजी शाळा बंद आहेत. त्यामुळे या शाळांवर आर्थिक संकट ओढावले आहे. मागील परतावा मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना वेतन देणे अवघड झाले आहे. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे आधार लिंकिंग करण्यातही मोठ्या अडचणी येत आहेत. त्यातच कोरोनाच्या काळात लहान मुलांना आधार केंद्रावर घेऊन जाण्यास पालक तयार नाहीत. त्यामुळे नोंदणी टक्केवारी कमी येत आहे. ही जाचक अट रद्द करण्याची मागणी करण्यात आली. आरटीई कायद्यातच ज्या वर्षीचा परतावा त्याच वर्षी देण्याची स्पष्ट अट आहे. त्यामुळे हा परतावा न दिल्यास २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश देऊ नये, अशी मागणीही केली. इंग्रजी शाळांनी कोरोनाकाळातही ऑफलाइन वर्ग चालविले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाच नाही, ऑफलाइन वर्ग केले नाहीत, अशांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यावेळी संस्थाचालक संघटनेचे दिलीप चव्हाण, दिलीप बांगर, गजेंद्र बियाणी, ओम कोटकर आदी उपस्थित होते.