शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

गोड पदार्थ खाल्यावर लगेच पाणी पिता? असं पडू शकतं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 5:15 PM

जर तुम्हालाही मिठाई किंवा काही गोड पदार्थ खाल्यावर पाणी पिण्याची सवय आहे का? असे असेल तर तुम्हाला ही सवय महागात पडू शकते.

(Image Credit : TheHealthSite.com)

जर तुम्हालाही मिठाई किंवा काही गोड पदार्थ खाल्यावर पाणी पिण्याची सवय आहे का? असे असेल तर तुम्हाला ही सवय महागात पडू शकते. काही गोड खाल्यावर लगेच पाणी प्यायल्याने अचानक तुमची ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. पाणी हे ब्लड शुगर लेव्हल वाढवण्याचं काम करतं. गोड खाल्यावर पाणी न प्यायल्यास शुगर लेव्हल नियंत्रित राहते. 

साऊथ अमेरिकेतील सूरीनाममध्ये झालेल्या या रिसर्चमध्ये धक्कादायक तथ्य समोर आले आहेत. या रिसर्चमध्ये दोन गटात प्रयोग करण्यात आला. एका ग्रुपला गोड खाल्यावर पाणी दिले नाही आणि दुसऱ्या ग्रुपला लगेच पाणी देण्यात आलं. याचा परिणाम असा झाला की, गोड खाल्यावर ज्यांनी पाणी पिले त्यांच्या ब्लड शुगरमध्ये वेगाने वाढ झाली. 

अभ्यासकांचं म्हणनं आहे की, नेहमीच गोड पदार्थ खाल्यावर पाणी पिण्याची सवय असेल तर त्या व्यक्तींना टाईप-२ डायबिटीजचा धोका वेगाने वाढू शकतो. या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, पाण्यासोबत ग्लुकोज वेगाने शरीरात शोषूण घेतलं जातं. तेच जर गोड काही खाल्यावर अर्ध्या तासाने पाणी प्यायल्यास हा धोका टळू शकतो. 

काय कराल?

- जर काही गोड खाल्लं तर त्यावर लगेच काही चटपटीत पदार्थ खावा, याने पाणी पिण्याची इच्छा शमली जाईल. 

- गोड पदार्थ खाल्यावर गुरळा नक्की करा.

- जेव्हाही गोड काही खाण्याची इच्छा झाली तर त्याऐवजी फळे खावे.

- चॉकलेट किंवा टॉफीसोबत पाणी पिण्याऐवजी फळे खाऊ शकता. 

- मिल्क शेक किंवा कोल्ड कॉफीऐवजी ज्यूस प्यावा.

जर गोड खाल्यावर पाणी पिण्याची इच्छा झाली तर पाणी तोंडात घेऊन लगेच बाहेर काढा. याने पाणी पिण्याची इच्छा कमी होईल. रिसर्चमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, ज्यांच्या घरात कुणाला डायबिटीज असेल त्या घरात गोड खाणे टाळावे.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य