शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

भूक लागल्यावर चिडचिड होतेय? हे आहे कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 2:05 PM

भूक लागल्यावर आपण कासावीस होतो. आपल्याला काही सुचेनासे होते. कधी एकदा काहीतरी खातोय आणि शांत होतोय, अशी आपली अवस्था असते. अनेकदा राग येऊन चिडचिडही होते. पण तुम्ही कधी विचार केलाय का, तुम्हाला भूक लागल्यावर चिडचिड का होते?

भूक लागल्यावर आपण कासावीस होतो. आपल्याला काही सुचेनासे होते. कधी एकदा काहीतरी खातोय आणि शांत होतोय, अशी आपली अवस्था असते. अनेकदा राग येऊन चिडचिडही होते. पण तुम्ही कधी विचार केलाय का, तुम्हाला भूक लागल्यावर चिडचिड का होते? एका संशोधनातून यामागील कारण उलगडण्याचा प्रयत्न संशोधकांनी केला आहे. यासाठी 400 पेक्षा जास्त लोकांचा अभ्यास करण्यात आला. संशोधनातून संशोधकांच्या असे निदर्शनास आले की, आपलं व्यक्तिमत्व आणि आपल्या आजूबाजूची परिस्थिती यांमुळे आपली चिडचिड होत असते. 

अमेरिकेतील युनिवर्सिटी ऑफ नॉर्थ केरोलाइनातील मॅकोर्माक नावाच्या एका डॉक्टर विद्यार्थीनीने सांगितले की, आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की, भूक लागल्यावर कधी कधी आपल्या भावना आणि आपल्या विचारांवर परिणाम होतो. काही दिवसांपूर्वीच ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये 'हॅगरी' या नव्या शब्दाचा समावेश करण्यात आला आहे. याचा अर्थ होतो की, भूक लागल्यावर चिडचिड होणं.

इमोशनल जनरलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनाच्या मुख्य लेखिका मॅकोर्माकने सांगितले की, आमच्या संशोधनाचा उद्देश भूक लागण्याशी निगडीत असलेल्या भावनांशी संबंधित मानसिक अवस्थेचा अभ्यास करणं हा होता. जसे की, भूक लागण्यासोबतच आपली चिडचिडही होते. यामागील कारणं आणि मनाची अवस्था यांचा अभ्यास करण्यात आला. यामधून असे निष्पन्न झाले की, फक्त भोवतालची परिस्थितीमुळे चिडचिड होत नाही तर बऱ्याचदा चिडचिड होण्यामागील कारण हे भावनात्मकही असतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य