शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

'या' वयात वजन वाढणं ठरू शकतं जीवघेणं, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 10:03 IST

जगभरात वजन वाढणं आणि लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकजण आरोग्य चांगलं राखण्याकडे दुर्लक्ष करतात आणि चुकीच्या सवयींवर कंट्रोल करत नाही.

जगभरात वजन वाढणं आणि लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकजण आरोग्य चांगलं राखण्याकडे दुर्लक्ष करतात आणि चुकीच्या सवयींवर कंट्रोल करत नाही. त्यामुळे लोक कमी वयातच लठ्ठपणाचे शिकार होतात. अमेरिकेतील वयस्कांवर करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून तर फारच धक्कादायक बाब समोर आली आहे. या रिसर्चनुसार, जर २५ वयाच्या आसपास तुमचं वजन वाढलं तर अकाली निधनाचा धोका अधिक वाढतो. हा रिसर्च 'बीएमजे' नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

वजन नियंत्रित ठेवणं गरजेचं

चीनच्या हाउझोंग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजीमधील अभ्यासकांनी या रिसर्चबाबत निष्कर्ष काढला. त्यांनी अकाली मृत्युचा धोका कमी करण्यासाठी वयस्क वयादरम्यान वजन सामान्य ठेवण्यावर अधिक भर दिला. रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, कमी वयात वजन वाढण्याच्या आणि अकाली मृत्युचा संबंध आहे. 

नागरिकांच्या आरोग्याचा अंदाज

या रिसर्चचे निष्कर्ष १९८८-१९९४ आणि १९९९-२०१४ दरम्यान यूएस नॅशनल हेल्थ अ‍ॅन्ड न्यूट्रिशन एग्जामिनेशन सर्व्हेच्या आकडेवारीवर आधारित आहे. एनएचएएनईएस राष्ट्रीय स्तराचं वार्षिक सर्व्हेक्षण आहे. यात अमेरिकेतील नागरिकांच्या आरोग्याबाबत नमूने असतात.

वजनी लहान मुलांना अ‍ॅलर्जीचा धोका

अभ्यासकांना आढळलं की, वजनदार बालकांना फूड अ‍ॅलर्जी किंवा एग्जिमा होण्याची शक्यता अधिक राहते. हा रिसर्च जर्नल ऑफ अ‍ॅलर्जी अ‍ॅन्ड क्लिनिकल इम्यूनॉलॉजीमध्ये प्रकाशित झाला आहे. १५ हजार रिसर्चच्या स्क्रिनींगनंतर त्यांनी ४२ ची ओळख पटवली. ज्यात २० लाखांपेक्षा अधिक अ‍ॅलर्जी पीडितांचा डेटा मिळाला. ऑस्ट्रेलियातील अ‍ॅडलेड युनिव्हर्सिटीच्या कॅथी गॅटफोर्ड म्हणाल्या की, 'जन्मावेळी बाळाच्या वाढणाऱ्या दर किलोग्रॅम वजनामुळे बाळांमध्ये अ‍ॅलर्जी होण्याचा धोका ४४ टक्के आणि अग्जिमा होण्याचा धोका १७ टक्के असतो'.

टॅग्स :ResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य