शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

रोज माठातलं पाणी प्याल; तर गंभीर आजारांपासून लांब राहाल, वाचा गुणकारी फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 15:14 IST

साधा, ताप, सर्दी खोकला झाला तरी लोकांना भीती वाटते.  अशा स्थितीत जर तुम्हाला आजारी पडण्यापासून लांब राहायचं असेल तर तुम्ही माठातल्या पाण्याचे सेवन करा. 

उन्हाळ्याच्या वातावरणात सगळ्यांनाच थंड पाणी प्यावसं वाटतं असतं. घरोघरी सर्रास उन्हाळ्याच्या ४ महिन्यात फ्रिजचं थंड पाणी प्यायलं जातं.  खूप कमी लोकांच्या घरी उन्हाळ्यात सुद्धा माठातलं पाणी पितात. तुमचा विश्वास बसणार नाही पण माठातलं पाणी प्यायल्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. सध्या कोरोना व्हायरसचा वाढत्या प्रसारामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे.  साधा, ताप, सर्दी खोकला झाला तरी लोकांना भीती वाटते.  अशा स्थितीत जर तुम्हाला आजारी पडण्यापासून लांब राहायचं असेल तर तुम्ही माठातल्या पाण्याचे सेवन करा. 

माठातील पाणी प्यायल्यामुळे त्वचेसंबंधी समस्या दूर होतात.  पुळ्या, मुरूम, त्वचेसंबंधित इतर आजार दूर होतात. त्वचा चमकदार दिसते.  माठातील पाणी नैसर्गिक पद्धतीने थंड झालेले असल्यामुळे ते पाणी पिण्याने कोणत्याही आरोग्याच्या समस्या होत नाहीत.

घरी बसून जर तुम्हाला पचनाच्या समस्यांचा सामना करावा लागत असेल म्हणजेच पोट साफ न होणं, एसिडिटी होणं, छातीत जळजळणं अशा समस्या उद्भवत असतील तर फ्रिजमधील पाण्याचे सेवन करू नका. थंडगार फ्रिजचे पाणी पिण्यामुळे तुमची पचनसंस्था मंदावते. ज्याचा चुकीचा परिणाम तुमच्या मेटाबॉलिजमवर होतो. मातीच्या भांड्यातील पाण्यामुळे एसिडिटीचा त्रास कमी होतो. म्हणून माठातलं पाणी प्यायला सुरूवात करा.

(image credit- brett cole)

फ्रिजमधलं  पाणी हे प्लास्टिकच्या  बाटल्यांमध्ये साठवून  ठेवावे लागतात. ज्यामुळे त्या पाण्यात प्लास्टिक अथवा इतर घटक मिसळतात. मात्र माठातील पाण्यात कोणतेही केमिकल्स नसतात. मातीच्या भांडयातील थंड पाणी पिण्यामुळे सर्दी,खोकला, घशाचे इनफेक्शन, ताप अशा समस्या उद्भवत नाहीत.  कोरोनाच्या महामारीत लहान मोठ्या आरोग्याच्या तक्रारींपासून लांब राहायचं असेल तर या माठातल्या पाण्याचे सेवन करा. 

 'या' औषधाने बरे होत आहेत कोरोनाचे रुग्ण; तज्ज्ञांचा दावा, जाणून घ्या औषधाबाबत

कोरोनामुळे लोकांचं मानसिक संतुलन बिघडतंय? तज्ज्ञांनी केला खुलासा

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यWaterपाणी