शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
4
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
5
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
6
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
7
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
8
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
9
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
10
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
11
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
12
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
13
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
14
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
15
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
16
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
17
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
18
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
19
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
20
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ

या पाच गोष्टींमुळे जीवघेण्या आजारांचा धोका होतो कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 16:35 IST

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत अनेक जीवघेणे आजार झपाट्याने पसरत आहेत.

(Image credit-Healthhavard.edu)

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत अनेक जीवघेणे आजार झपाट्याने पसरत आहेत. खाण्यापिण्याच्या सवयी आणि अनियमीतता या जीवघेण्या आजारांना निमंत्रण देत आहेत. अश्यात आपल्या आरोग्याचा बचाव करण्यासाठी  तसेच स्वतःला आजारमुक्त ठेवण्यासाठी काही घरगुती घटक उपयोगी ठरतात.

हिवाळ्यात डासांमुळे डेंग्यू मलेरीया सारखे आजार वाढत आहेत. अचानक जोरदार ताप, तीव्र अंगदुखी, कंबरदुखी, डोळ्यांच्या भोवती तीव्र दुखणे, खूप थकवा अशी डेंग्यूची खास लक्षणं साध्या डेंग्यूमध्ये काही रुग्णांमध्ये दिसतात, पण अनेकदा साधा डेंग्यू व इतर विषाणू-ताप यांच्या लक्षणांमध्ये फरक नसतो. काही घरगुती उपायांनी ताप, डेंग्यु यांसारख्या आजारांचा सामना करु शकतो.

पपई

पपई शरीरातील पेशी वाढववण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे आपली पचन क्रिया चांगली होते. आणि आपली पचन शक्ती वाढवण्यास मदत होते. याच्यात डाईट्रि फायबर उपलब्ध असतात. ज्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते. पपई खाल्याने आपल्या शरीराला विटामिन c मिळतं. ज्यामुळे आपली रोग प्रतिकारक क्षमता वाढवून अनेक आजारांपासून वाचवते.

डाळिंब-

ताप आल्यानंतर जर डाळिंबाचा रस दिला. तर शरीरातील उष्णता कमी होते. आणि ताप उतरतो. तसेच अनेकजणाचं पोट साफ होत नाही, गॅसेस होतात अशावेळी डाळींब खाणं फायदेशीर ठरतं. 

दुधी-

सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास दुधीचा रस प्यायल्याने शरीरासाठी गुणकारी ठरते. तसेच दुधीच्या रसात ९८ टक्के पाणी आणि अँटी ऑक्सिडेंटस असतात. ज्यामुळे शरीरातील अशुद्ध घटक बाहेर फेकले जातात. यामुळे शरीराला थंडावा मिळतो. तसेच दुधी ही हृद्याशी निगडीत समस्यांपासुन बचाव करते.

बीट-

बीटाचा वापर इतर अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठी केला जातो. ज्यात ताप, बद्धकोष्ठता आणि त्वचेच्या समस्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त बीट, उच्च रक्तदाब (BP) देखील नियंत्रित ठेवते. बीट सक्रियपणे दृष्टि सुधारण्यासाठी आणि गर्भवती महिलांमधील फॉलीक असिडची कमतरता पूर्ण करण्यासाठी कार्य करते. म्हणूनच डॉक्टर आपल्या दैनंदिन आहारात बीट समाविष्ट करण्याचा सल्ला देतात.

पाणी-

सर्दी असल्यास कोमट पाणी पिणं हा  चांगला  उपाय ठरतो. कोमट पाणी पिल्यानं घसाही बरा राहतो. घशात होणारं कुठलंही इन्फेक्शन यामुळे होत नाही. कोमट पाणी प्यायल्यास शरीरातील सर्व प्रकारची अशुद्धता बाहेर पडते. पाण्यामुळे शरीराचं तापमान वाढून घाम येतो. त्या माध्यमातून शरीरातील सर्व अशुद्धता दूर होते. आणि शरीर आजारांपासुन मुक्त राहते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य