शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

तुमच्या रागामुळे काम बिघडतंय का? हे तीन काम करुन सोडवा प्रश्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 10:47 IST

राग हा काही कुणाच्या हातचा नाहीये. वेगवेगळ्या कारणांनी कुणालाही पटकन राग येऊ शकतो. मग कारण मोठं असो वा छोटं...

राग हा काही कुणाच्या हातचा नाहीये. वेगवेगळ्या कारणांनी कुणालाही पटकन राग येऊ शकतो. मग कारण मोठं असो वा छोटं...पण ज्या रागावर तुम्ही कंट्रोल मिळवू शकत नाही, त्याचा तुमच्या आरोग्यावर आणि नात्यावर वाईट प्रभाव पडू शकतो. याने तुमच्या व्यवहारात केवळ नकारात्मकताच येते असे नाही तर लोकंही तुमच्यापासून दूर जाऊ लागतात. जर तुम्हीही तुमच्या रागाने परेशान आहात, तर आम्ही तुम्हाला ती उपाय सांगत आहोत. या उपायांच्या मदतीने तुमचा रागही कमी होईल आणि लोकंही दूर जाणार नाहीत.   

स्वत:ला प्रश्न करा

रागीट लोकांबाबत हे नेहमीच पाहिलं जातं की, ते छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड करु लागतात. रागात त्यांना हे माहितही नसतं की, ते काय बोलत आहेत. राग ओसरल्यावर काही वेळाने त्यांना जाणीव होते की, त्यांनी चुकीच्या शब्दांचा प्रयोग केलाय. तुमचही असंच होत असेल. जर तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण मिळवायचं असेल तर काहीही बोलण्याआधी स्वत:ला प्रश्न विचारा की, या स्थितीत रागवणं गरजेचं आहे का? तुम्हाला स्वत:ला याचं उत्तर मिळेल. 

नियमीत व्यायाम करा

अनेकदा असे पाहिले गेले आहे की, जे लोक योगाभ्यास किंवा ध्यानसाधना करतात ते छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड करत नाहीत. तसेच तुम्ही शारीरिक व्यायाम केला तर तुम्हाला रागावर नियंत्रण मिळवण्यासही मदत होईल. इतकेच नाही तक याने तुम्हाला तणावातूनही मुक्ती मिळेल. अनेकदा तणाव हाच रागाचं कारण बनतो, त्यामुळे नियमीतपणे योगाभ्यास किंवा व्यायाम करा. जर तुम्हाला राग येत असेल किंवा चिडचिड होत असेल तर बाहेर फिरायला जा, धावायला जा किंवा व्यायाम करा. तसेच मन शांत ठेवण्यासाठी आणि रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी ध्यानसाधनाही फायदेशीर ठरते. 

हाही उपाय फायदेशीर

राग आला तेव्हा आकडे मोजायला सुरुवात करा. हा एक फार चांगला उपाय मानला जातो. याने तुम्हाला शांतता मिळेल. इतकेच नाही तर राग नियंत्रित करण्यासाठी तुम्हाल मोठ्ठा श्वासही घेऊ शकता. याने तुमचाय राग दूर पळेल. जास्तीत जास्त लोक तेव्हाच रागावतात जेव्हा समोरची एखादी व्यक्ती आपल्या मनानुसार काम करत नाही. पण हे लक्षात ठेवा की, तुम्ही स्वत:ला कितीही बदलू शकता. बदलालही. पण तुम्हाला असं वाटत असेल तर तुमच्या रागाने तुम्ही समोरच्या व्यक्तीला बदलाल तर तुम्ही चुकीचा विचार करताय.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यFitness Tipsफिटनेस टिप्स