शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
3
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
4
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
5
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
6
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
7
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
8
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
9
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
10
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
11
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
12
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
13
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
14
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
15
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
16
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
17
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
18
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

​‘या’ सोप्या टिप्सने ताणतणाव करा दूर !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 8:46 AM

तणावाने मानसिक आणि शारीरिक व्याधी निर्माण होण्यास सुरुवात होते. मग या तणावाला कमी करण्यासाठी आपण थोडासा प्रयत्न का करू नये, त्यासाठी पुढे दिलेल्या काही टिप्सचा अवलंब करा.

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आज प्रत्येकाच्या आयुष्यावर दिसून येत आहे. कामाचा व्याप, धावपळ,  कौटुंबिक समस्या, व्यक्तिगत आयुष्यातील अडचणी आदी कारणाने प्रत्येक व्यक्ती ताणतणावात जीवन जगत आहे. प्रत्येकाचा दिवस तणावानेच सुरु होतो आणि तणावातच संपतो. याचाच परिणाम मानसिक आणि शारीरिक व्याधी निर्माण होण्यास सुरुवात होते. मग या तणावाला कमी करण्यासाठी आपण थोडासा प्रयत्न का करू नये, त्यासाठी पुढे दिलेल्या काही टिप्सचा अवलंब करा.* नेहमी काम करावे, कामाची चिंता करत बसू नये. कामाची योग्य योजना तयार करावी आणि कामाला सुरवात करावी. एखादे काम पूर्ण होत नसेल तर अधिक प्रयत्न करावेत.* न मागता कुणालाही सल्ला देऊ नये, तसेच आपलेच खरे अशा आविभर्वात वागण्याचा प्रयत्न करू नये.* मुलांवर अवश्य नजर ठेवावी, परंतु मुलांच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करू नये.* गरजा कमी कराव्यात आणि कुठल्याही स्थितीत आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा.* गरजा कमी कराव्यात आणि कुठल्याही स्थितीत आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा.* आजारी पडल्यास औषधे वेळेवर घ्यावीत, तसेच आजारपणाबाबत जास्त चिंता करू नये.* मित्र किवां नातेवाईकांवर संकट आल्यास शक्य होईल तेवढी मदत अवश्य करावी. परंतु तुमच्या हातात काहीच नसेल तर केवळ विचार करून त्यामध्ये वेळ घालवू नये.* होणारी गोष्ट होतेच आणि न होणारी गोष्ट कितीही प्रयत्न केला तरीदेखील होत नाही, हे नेहमी लक्षात ठेवावे.  * तणाव दूर करण्याचा संगीत ऐकणे हा देखील चांगला पर्याय आहे. जेव्हा तणावात असाल तेव्हा आपल्या आवडीचे संगीत ऐका. याने मनाचा थकवा तर दूर होईल शिवाय तणावदेखील कमी होण्यास मदत होईल.