शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

दिलासादायक! 'या' महिन्यात भारतातून नष्ट होऊ शकते कोरोनाची माहामारी, तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2020 1:26 PM

CoronaVirus latest news update : गणितीय प्रमाणांच्या आधारांवर हे विश्लेषण केलं आहे.

कोरोना व्हायरसची माहामारी कधी संपणार, जनजीवन कधी सुरळीत होणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडत आहे. कोरोनाची माहामारी सप्टेंबरच्या मध्यात भारतातून नष्ट होऊ शकते. असा दिलासादायक दावा आरोग्य तज्ज्ञांनी केला आहे. गणितीय प्रमाणांवर आधारित हे विश्लेषण केलं आहे. या अभ्यासात दिसून येत आहे की, जेव्हा गुणांक १०० टक्क्यांपर्यंत पोहोचेल तेव्हा ही माहामारी संपेल, हे  संशोधन ऑनलाइन जर्नल एपीडेमीयोलॉजी इंटरनॅशनलमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे.

हे अध्ययन डीजएसएच चे उपसंचालक डॉ अनिल कुमार आणि उपसाहाय्यक संचालक रूपाली रॉय यांनी केले आहे. त्यांनी  या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी गणितीय प्रमाणांचा वापर केला आहे. ज्यामध्ये माहामारीचा प्रसार आणि त्यातून बाहेर येत असलेल्या लोकांच्या क्षमतेचा अभ्यास केला गेला होता. या अभ्यासातून संक्रमण झालेल्या व्यक्तीकडून कधीपर्यंत संक्रमण पोहोचू शकतं. याबाबत परिक्षण करण्यात आले. एकूणच संक्रमणाचा दर आणि कोरोनातून बाहेर येत असलेल्या रुग्णांचा दर यांतील संबंधाचा अभ्यास करण्यात आला. रिपोर्टनुसार भारतात ही माहामारी २ मार्चला सुरू झाली त्यानंतर कोरोनाचे रुग्ण वाढत गेले.

या अभ्यासााठी तज्ज्ञांनी भारतातील कोरोना रुग्णाची आकडेवारी आणि वर्ल्डमीटर्स डॉट इंफो कडून १ ते १९ मार्चपर्यंत नोंद करण्यात आलेल्या आकडेवारी यांवर अभ्यास करण्यात आला.  रिपोर्टनुसार बेलीज रिलेटिव रिमूवल रेट (बीएमआरआरआर), कोविड19 च्या सांखिकीय विश्लेषणात भारतीय सांखिकीय अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. यानुसार  सप्टेंबर महिन्यापर्यंत कोरोनाची माहामारी भारतातून नष्ट होऊ शकते. 

कोरोनाचे तीव्र परिणाम अजूनही दिसलेले नाहीत; कम्युनिटी ट्रांसफरचा धोका अधिक

कोरोना व्हायरसनंतर आता 'या' जीवघेण्या व्हायरसचा धोका; WHO ने दिल्या सुचना

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या