शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

शिपाई चालवितो जलसंपदा विभागाचा कारभार

By admin | Updated: November 16, 2014 22:52 IST

येथे बऱ्याच वर्षांपासून कार्यरत असलेले जलसंपदा विभागाचे लघुपाटबंधारे उपविभागीय कार्यालय कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे नेहमी चर्चेत असते. या कार्यालयात एकूण नऊ कर्मचारी कार्यरत आहेत.

देवरी : येथे बऱ्याच वर्षांपासून कार्यरत असलेले जलसंपदा विभागाचे लघुपाटबंधारे उपविभागीय कार्यालय कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे नेहमी चर्चेत असते. या कार्यालयात एकूण नऊ कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र त्यापैकी फक्त या शिपाई आपली सेवा देत असल्याचे चित्र आहे. आमच्या प्रतिनिधीने शनिवारी (दि.१५) या कार्यालयाला भेट दिली असता त्यावेळी कार्यालयात फक्त शिपाही आर.के. गेडाम हे हजर होते. त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, अशाच पद्धतीने मागील महिन्यात कार्यकारी अभियंता ए.एस. गेडाम यांनी या कार्यालयात अचानक भेट दिली. त्यावेळी सुद्धा अशीच स्थिती होती. कार्यालयात कुणीच हजर नव्हते व त्यांनी एक महिन्याचा पगार थांबविला आहे.प्राप्त माहितीनुसार, या कार्यालयात एकूण नऊ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी उपविभागीय अभियंता एम.जी. वैद्य यांच्याकडे देवरीचा अतिरिक्त कार्यभार असल्यामुळे ते महिन्यातून एक किंवा दोनदाच येतात. तीन शाखा अभियंता आहेत. ते नेहमी साईडवर असल्याचे सांगण्यात येते. परंतु साईटवर सुद्धा त्यांचे दर्शन होत नाही. एक वरिष्ठ लिपिक व दोन कनिष्ठ लिपिक तसेच एक कारकुन व एक शिपाही असे एकूण नऊ कर्मचारी येथे कार्यरत आहेत. त्यापैकी कनिष्ठ लिपिक व वरिष्ठ लिपिक तसेच कारकुन नेहमी कार्यालयात हजर असायला पाहिजे. परंतु अधिकाऱ्यांचे वचक नसल्यामुळे येथे त्यांचाही मनमर्जी कारभार सुरू असून कोणीच हजर राहत नाही. याबाबत कार्यकारी अभियंता ए.एस. गेडाम यांना दुरध्वनीवर विचारले असता त्यांनी सांगितले की, आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या कार्यालयाला भेट दिली असता मला सुद्धा एकही कर्मचारी हजर मिळाला नाही. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून त्यांचे एक महिन्याचे पगार थांबविण्यात आले आहे. विशेष म्हणजे एकीकडे सर्व सरकारी कार्यालयांना स्वच्छता अभियान सक्तीचे करण्यात आले असून या कार्यालयाच्या सभोवताल कचऱ्याचे साम्राज्य दिसून आले. तसेच मुख्य म्हणजे माहितीच्या अधिकाराचे फलक कुठेच आढळून आले नाही. तर या कार्यालयासंबंधी माहिती कुणाला मागायची हा प्रश्न येथे येणाऱ्यांना पडतो. नक्षल क्षेत्राच्या नावावर पगारात १५ टक्के अतिरिक्त भत्ता घेणारे कर्मचारी मुख्यालयी राहातच नाही. तसेच या सगळ्यांना घरभाडे मिळून सुद्धा मुख्यालयी राहत नसल्याने या सगळ्यांना मिळत असलेल्या अतिरिक्त पगारावर बंदी घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (प्रतिनिधी)