शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्यांना शाळेत क्वारंटाईन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:00 IST

नवेगावबांध येथील काहीजण रोजगार, शिक्षणासाठी परराज्यात आणि जिल्ह्यात गेले आहेत. शासनाने आता त्यांना त्यांच्या स्वगृही परतण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे सोमवारपासून (दि.११) बाहेर गेलेल्या नागरिकांचे गावात येणे सुरू झाले आहे. मंगळवारी पाच ते सहा जण पुण्यासारख्या रेड झोनमधून गावात दाखल झाले आहेत. त्यांना १४ दिवस घरीच क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परंतु याकडे दुर्लक्ष करीत ते घराबाहेर पडून काम करीत आहे.

ठळक मुद्देगावकऱ्यांची मागणी : संसर्ग टाळण्यासाठी उपाय

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. तर बाहेर राज्यात आणि जिल्ह्यात रोजगारासाठी गेलेले मजूर आता आपल्या स्वगृही परतत आहे. त्यामुळे गावांमध्ये आता कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. गावात बाहेर जिल्ह्यातून येणाºया मजुरांना शाळेत क्वारंटाईन करुन ठेवण्यात यावे अशी मागणी गावकºयांनी केली आहे.नवेगावबांध येथील काहीजण रोजगार, शिक्षणासाठी परराज्यात आणि जिल्ह्यात गेले आहेत. शासनाने आता त्यांना त्यांच्या स्वगृही परतण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे सोमवारपासून (दि.११) बाहेर गेलेल्या नागरिकांचे गावात येणे सुरू झाले आहे. मंगळवारी पाच ते सहा जण पुण्यासारख्या रेड झोनमधून गावात दाखल झाले आहेत. त्यांना १४ दिवस घरीच क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परंतु याकडे दुर्लक्ष करीत ते घराबाहेर पडून काम करीत आहे.त्यामुळे गावकºयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गावात बाहेरील राज्य आणि जिल्ह्यातून येणाºया नागरिकांना गावाबाहेर शाळेत १४ दिवस क्वारंटाईन करण्याची मागणी गावकºयांनी केली आहे. इतर शेजारी जिल्ह्यात बाहेर जिल्ह्यातून व राज्यातून येणाºया गावकºयांना गावाबाहेरील शाळा, अंगणवाडी, वसतिगृहात १४ दिवस क्वारंटाईन करुन ठेवण्यात येते. मग ग्रामीण भागातच वेगळा नियम कशासाठी लागू केला जातो असा प्रश्न निर्माण केला जात आहे.बाहेरून येणाºयांना १४ दिवस क्वारंटाईन राहा, घरा बाहेर फिरू नका, घरीच रहा, असे कितीही सांगितले तरी ते फिरतातच. याकडे कोणतीही शासकीय यंत्रणा लक्ष देत नाही. म्हणून बाहेरून गावात येणाºया नागरिकांना गावाबाहेर शाळेत क्वारंटाईन करुन ठेवावे अशी मागणी गावकºयांकडून केली जात आहे.याकडे स्थानिक प्रशासनाने आवर्जून लक्ष द्यावे अशी मागणी नवेगावबांध येथील गावकºयांनी केली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात बी.ए.डी विद्यालय नवेगावबांध व मालीनीताई एस. दहीवले आश्रमशाळा एरंडी येथे १०० खाटांचे कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. याठिकाणी बाहेरून येणाºया नागरिकांना क्वारंटाईन करुन ठेवण्यात यावे. अशी मागणी गावकºयांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या