स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी येथील मांगगारूडी समाजाची वस्ती अण्णाभाऊ साठे नगर येथे शिधापत्रिकांचे वाटप आणि आधार नोंदणी शिबिर घेण्यात आले.त्यामुळे अनेक वर्षांनंतर या वस्तीतील नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव झळकत होते. ...
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनर्रागमन झाले असून मंगळवारी रात्री झालेल्या संततधार पावसामुळे चार तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेकडो घरांची पडझड झाली. तर पावसामुळे अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यातील काही मार्ग बंद झाले होते. ...
कुडवा-जब्बारटोला दरम्यान लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम सुरू होणार आहे. यामुळे येथील जमिनींचे भाव १० पट वाढणार व त्याचा परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होणार. घर मालकांना कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या स्वरूपात भाडेकरू मिळतील. तसेच प्रत्येकाल ...
रविवारची सुटी कुणाला आवडत नाही. पण ती सुटी निसर्गप्रेम जपण्यासाठी घालवायची म्हटली तर आजच्या तरु णाईच्या पोटात गोळा उठतो.पण अर्जुनी मोरगावच्या सरस्वती विद्यालयात आठवीत शिकणाऱ्या भार्गव अजय राऊत या विद्यार्थ्याने वृक्षलागवडीचा आदर्श निर्माण केला आहे. ...
राज्यातील २२ हजार ग्रामसेवकांनी प्रलबिंत मागण्यांना घेऊन ९ आॅगस्टपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. याच अंतर्गत मंगळवारी जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी जि.प.समोर धरणे आंदोलन करुन विविध मागण्यांचे निवेदन जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिले. ...
गेल्या दोन तीन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव आणि केशोरी या महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. तर मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ९.३६ मि.म ...
जिल्हयातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. यामुळे प्रत्येक दौऱ्यात जनतेच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण करण्यास प्रथम प्राथमिकता आहे. त्यामुळे जनता दरबार घेतला जात असून हा एक खुला दरबार असून येथे प्रत्येकाला आपली बाजू शासनाप ...
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने तालुक्यातील ग्राम झालीया या गावात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत यंत्राच्या सहायाने भात लागवड प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. यांंतर्गत गावातील २५ शेतकऱ्यांची गट प्रात्यक्षिक राबविण्याकरिता निवड कर ...
शेतकरी मोठा असो की लहान, शेती कोरडवाहू असो की ओलित,शेतात धान असो की भाजीपाला,आज पूर्व विदर्भातील एकही शेतकरी विवंचनेतून सुटलेला नाही. लहान शेतकऱ्याची जगण्याची तर मोठ्या शेतकऱ्याची मोठेपण टिकविण्याची धडपड सुरू आहे. ...