शहरातील अनुपचंद त्रिलोकचंद ज्वेलर्समध्ये २७ दिवसांपासून काम करणाऱ्या नोकराने मालकाला ३ लाख ३२ हजार रुपयांनी गंडविले.यासंदर्भात गोंदिया शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. क्रिष्णा उमेशप्रसाद सोनी रा.बाबुराव इटनकर वॉर्ड गडचांदूर, जिल्हा चंद ...
शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना तयार करते मात्र त्याची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी या योजना फसत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील दोन वर्षांपासून ४०८ शेतकऱ्यांनी पैसे भरूनही त्यांना वीज जोडणी करून देण्यात आली नाही. त् ...
शासनाने एकही बालक शाळाबाह्य राहू नये, यासाठी शिक्षणाचा अधिकार कायदा लागू केला. मात्र याच कायद्यातील अट आता अडचणीची ठरत आहे. परिणामी अनेक बालकांना पहिल्या वर्गात प्रवेश घेण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. दरम्यान या अटीमुळे जि.प.शाळांच्या तुकड्या ...
अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक करीत असलेली इंडिका अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी पकडली.ईटखेडा गावासमोरील वळणावर बुधवारी (दि.१७) रात्री १ वाजतादरम्यान ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, कार सोडून चालक पसार झाला. पोलिसांनी वाहनासह दोन लाख ८० हजार ६०० रूपयां ...
येथील जि.प.कार्यालयात एका महिला कर्मचाऱ्याचा कक्ष अधिकाऱ्यांकडून छळ केला जात आहे. याची लेखी तक्रार सदर महिला कर्मचाऱ्याने जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली.शिवाय हा मुद्दा जि.प.च्या स्थायी समितीच्या बैठकीत सुध्द ...
अंगणवाडी केंद्रातून गर्भवती महिला आणि किशोरवयीन मुलींना पोषक आहाराच्या पाकिटचे वाटप केले जाते. या पोषक आहाराच्या मसूरडाळीच्या पाकिटात मृत वटवाघूळाचे पिल्लू आढळल्याची घटना गुरूवारी (दि.१८) सालेकसा तालुक्यातील बिजेपार येथे सकाळी उघडकीस आली. ...
मागील वर्षी पावसाळ्यात येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या (बीजीडब्ल्यू) प्रसुती वार्डात पाणी साचले होते. त्यामुळे महिला रुग्णांची गैरसोय झाली होती. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर या इमारतीचे स्ट्रॅक्चरल आॅडिट करण्यात आले. ...
गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळातंर्गत खरीप व रब्बी हंगामात दरवर्षी मोठ्या प्रमाणात धान खरेदी केली जाते.मात्र धानाची साठवणूक करण्यासाठी गोदामांची व्यवस्था नसल्याने धान ताडपत्र्या झाकून उघड्यावर ठेवावा लागतो. यामुळे दरवर्षी मोठ्या प् ...
येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने रुग्णांची प्रचंड गैरसोय होत होती. त्यामुळे गावकऱ्यांनी रिक्त पदे त्वरीत न भरल्यास १६ जुलैला रुग्णालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत आरोग्य विभागान ...