संस्थास्तरावर शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप, पीक विमा ऑडीट, संस्थेच्या वार्षिक साधारण सभा घेणे यासारखी कामे खोळंबलेली आहेत. गटसचिव संघटनेने शुक्रवारी (दि. २३) जिल्हा उपनिबंधकांना पीएम किसान सन्मान निधी योजनेची कामे करण्यास असमर्थ असल्याचे निवेदन दिले आहे ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शाळांना शाळाबाह्य मुलांची माहिती मागीतली तेव्हा ती यादी शून्य दाखविली जाते. परंतु वास्तविकता वेगळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून शाळाबाह्य मूल शोध मोहीम राबविली जात आहे. यामुळे कधीच शाळेत दाखल न झालेल्या ...
सन २०१६-१७ पासून २०१९-२० या चार वर्षांतील मजुरांच्या ४९ हजार १५५ मजुरी दिवसांचे एक कोटी १२ लाख सहा हजार रूपये देण्यात आले नाही. तर कामासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचे ५० कोटी ६१ लाख ३९ हजार रूपये असे एकूण ५१ कोटी ७४ लाख ४६ हजार रूपये गोंदिया जिल्ह् ...
गणेशोत्सात गावची शांतता अबाधित राखण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने यंदा जिल्ह्यातील ४१६ गावांत ‘एक गाव-एक गणपती’ची संकल्पना राबविण्यात येणार आहे. तर ९५४ ठिकाणी सार्वजनिक गणपती मांडले जाणार असून पाच हजार २०७ घरांत गणपतींची स्थापना ...
केंद्र सरकारच्या अनेक लोककल्याणकारी तसेच ग्रामीण व शहरी भागाच्या विकासाच्या योजनांचा आढावा खासदार सुनील मेंढे यांनी घेतला. यानिमित्त गुरूवारी (दि.२२) येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...
वर्ग अध्यापनात डिजीटल साधनांचा नियोजनपूर्वक व प्रभावीपणे उपयोग केला गेला तर विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पती प्राप्त करण्यात मदत होते. याकरिता जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या अॅँड्रॉईड मोबाईलमध्ये दीक्षा अॅप वापरण्यासाठी आता दीक्षा उपक्रम सुरू करण्यात ...
दमदार पावसाच्या एंट्रीमुळे शेती फुलत असून शिवाय दुष्काळाचे सावटही काही प्रमाणात दूर झाल्याचे दिसत आहे. एकंदर पावसाच्या भरवशावरच कित्येकांचे चेहरे फुलतात. मात्र याच पावसामुळे काहींना दु:खाच्या सागरातही ओढून नेले असल्याचे दिसून येत आहे. ...
‘ड्रॉप बॉक्स’ निरंक कसे करता येईल यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार जिल्ह्यातील शिक्षण विभागाची यंत्रणा कामाला लागली आहे. विद्यार्थी निहाय माहिती कशी काढावी, शाळाबाह्य मुलांची सांख्यीकी माहिती, उपाययोजना, नियोजन व केस स्टडी लिहिण्याची पद्धत, ...
पावसामुळे कित्येकांचे घर पडले किंवा अंशत: नुकसान झाले आहे. मात्र अशी घरे कधी पडणार याचा नेम नाही. असे असतानाही या परिवारांना त्याच धोकादायक घरांमध्ये दिवस काढावे लागत आहे. विशेष म्हणजे, नुकसानग्रस्तांमध्ये काहींना पंतप्रधान घरकुल योजनेत घरकुल मंजूर झ ...
दुर्धर आजारामुळे एकाच व्यक्तिचा मृत्यू होतो. परंतु दारुमुळे दारु पिणाऱ्याचे अख्खे कुटूंब मरते. यासाठी दारु विरोधात एल्गार पुकारण्यात महिला मंडळी अग्रेसर असतात. गावागावांत दारुबंदी विरोधात महिलांनी मोहीम छेडली आहे. ग्रामपंचायत प्रशासनावर दबाव टाकून दा ...