गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, गोंदिया,अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा या चारही मतदारसंघातून एकूण ४७ उमेदवार रिंगणात आहे.९ आॅक्टोबरपासून सर्वच उमेदवारांनी प्रचाराला सुरूवात केली.त्यामुळे मागील १०-१२ दिवस मतदारसंघात प्रचारसभा,पदयात्रा आणि रॅलीमुळे राजकीय वातावर ...
निवडणूक प्रचारार्थ शुक्रवारी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गावांमध्ये आयोजित पदयात्रा आणि प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने रचना गहाणे, काशीम जमा कुरेशी, केवळराम पुस्तोडे, रघुनाथ लांजेवार, विजया कापगते, भोजू लोगडे, संजय खरवडे ...
खराब वातावरणामुळे नियोजीत दौरा रद्द झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गडकरी म्हणाले, जगात भारताला महाशक्ती बनविण्याचे स्वप्न भारतीय जनता पक्षाचे आहे. यासाठी प्रत्येक क्षेत्राचा विकास हाच एक महत्वाचा मुद्या ठरतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ने ...
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत १०० टक्के मुले शाळेत दाखल करावे. कुणीही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम राज्यभर शिक्षण विभागाने केली. या मोहीमेत सन २०१८-१९ या वर्षात ३५ हजार ३०४ बालके शाळाबाह्य आढळलीत. त ...
विधानसभा निवडणुकीचा जोर दिवसेंदिवस चांगलाच वाढत चालला आहे. उमेदवार मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानांचा वापर करीत आहेत. यात सोशल मीडियाचा वापर होत असतानाच जुन्या तंत्रांचाही तेवढाच बोलबाला आहे. हेच कारण आहे की, आजही पूर्वीप्रमाणेच ऑ ...
चंद्रिकापुरे म्हणाले मागील निवडणुकीत पराभव झाल्याने आपण त्यांची खंत मानून गप्प बसलो नाही. उलट तेवढ्याच जोमाने मतदारसंघात सक्रीय झालो. कुठल्याही पदावर नसताना सुध्दा मतदारसंघातील शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न क ...
जिल्ह्यातील चारही मतदारसंघाचा विचार केल्यास सर्वात कमी उमेदवार ८ उमेदवार अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात रिंगणात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी युती आणि आघाडीच्या नेत्यांना त्यांच्या पक्षातील बंडखोर उमेदवारांचे मन वळविण्यात यश आ ...
काँग्रेसने उमेदवारी देताना ऐनवेळी माजी आ.रामरतन राऊत यांना डावलले त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीने सुभाष रामरामे यांना आणि बसपाने अमर पंधरे यांना संधी दिली. एकूण नऊ उमेदवार जरी या मतदारसंघात निवडणूक रिं ...
लोकसभा निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यात १० लाख ७५ हजार ९३६ एवढे मतदार होते. मात्र मतदानाचा टक्का वाढावा तसेच १८ वर्षे वय पूर्ण झालेल्यांचे नाव मतदार यादीत यावे यासाठी आयोगाने वेळोवेळी अभियान राबविले. त्यामुळे मतदारांची संख्या वाढली असून ३१ ऑगस्टपर्यंतच्या ...
निवडणूक प्रचारार्थ अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव, माहुरकुडा जि.प.क्षेत्रात बुधवारी आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने भागवत नाकाडे,आनंद जांभुळकर, गिरीश पालीवाल, यशवंत गणविर, आर.के.जांभुळकर, दीपक सोनवाने व काँग्रे ...