गॅस सिलिंडरची बुकींग केल्यानंतर त्याची उचल केली नसताना सुध्दा त्याच्या बँक खात्यावर अनुदान जमा झाले. हा प्रकार तिरोडा येथे उघडकीस आला. त्यामुळे ग्राहकाने बुकींग केलेल्या गॅस सिलिंडरची परस्पर विक्री केली जात असल्याची पोलीस स्टेशन आणि जिल्हा पुरवठा अधि ...
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासन जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत धान खरेदी करते. शासकीय धान खरेदी केंद्रावर केवळ शेतकऱ्यांकडून धान खरेदी केली जाते.यासाठी शेतकऱ्यांना सातबारा आणि आधारकार्ड सादर करावे लाग ...
सडक-अर्जुनी तालुक्यातील कोयलारी येथील शेतकरी मंदा सेवकराम पातोळे यांच्या गोठ्यात बांधलेल्या तीन शेळ्या व एक बोकडावर हल्ला चढवून जागीच ठार केले. तर त्यांच्याच घराला लागून असलेल्या गितेश मनोहर पातोळे यांच्या गोठ्यात बांधून ठेवलेली एक शेळी गंभीर जखमी के ...
नगर परिषदेने कर्मचाºयांचे सप्टेंबर महिन्याचे पगार करून दिले असून आता फक्त आॅक्टोबर महिन्याचा पगार अडकून आहे. यासाठी नगर परिषदेने अडकून पडलेल्या अनुदानाची मागणी करण्यासाठी सहायक लेखाधिकारी महेश खारोडे यांना नगर विकास विभागाकडे (मुंबई) पाठविले असून ते ...
जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात १ लाख ९१ हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्यात आली आहे.खरीपात जिल्ह्यातील ७० हजार शेतकºयांनी पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत हप्ता भरुन पिकांचा विमा उतविला होता. यंदा पीक परिस्थिती चांगली असल्याने भरघोस उत्पादन होण्याचा अं ...
शेतकरी बांधव खरीप हंगामातील हलक्या धानाची दिवाळीपूर्वी कापणी आणि मळणी करुन विक्री करतात. यामुळे शेतकºयांना दिवाळी सण साजरा करण्यास मदत होते. सुदैवाने यंदा धान पिकांसाठी अनुकुल असा पाऊस झाल्याने धानपीक चांगले आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना सुध्दा यंदा ...
हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया हे महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक आहे.या रेल्वे स्थानकावरून दररोज दीडशेवर गाड्या ये-जा करतात. तर २० हजाराहून अधिक प्रवाशी या रेल्वे स्थानकावरुन विविध ठिकाणी जातात. गोंदिया रेल्वे स्थानकावर एकूण सहा फलाट आहेत. काही महिन्यांप ...
गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळावरुन विमानसेवा सुरू करण्यासाठी शासन आणि विमानतळ प्राधिकरणाचे वर्षभरापूर्वी सुरूवात केली होती. विमानतळ प्राधिकरण लवकरच विमानसेवा सुरू होईल असे सांगत आहे. ...
विज्ञानाच्या प्रगतीसोबतच पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी आता प्रत्येक नागरिकांवर आली आहे. पर्यावरणाचे संतुलन न राखल्यास मानवाला त्याची भविष्यात मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. त्यासाठीच शालेय अभ्यासक्रमात पर्यावरण या विषयाचा समावेश करण्यात आला आहे. मात्र ...