बुधवारी महागाव येथील रेवनाथ झोडे नामक रु ग्णाला दाखल करण्यात आले. काही वेळानंतर ते स्वस्थ झाले. रुग्णाचे आप्तेष्ट महागावचे माजी सरपंच त्र्यंबक झोडे हे त्यांना रुग्णालयातून घरी घेऊन जाण्यासाठी तयार झाले. त्यांनी कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेला सांगितल ...
जिल्ह्यात शेकडो अंगणवाड्यांच्या इमारती जिर्ण आहेत. त्याकधी कोसळतील याचा नेम नसल्याने अंगणवाड्यांसाठी शासनाकडे सतत पाठपुरावा होत आहे. सन २०१९-२० या वर्षात ६६ आंगणवाड्या मंजूर करण्यात आल्यात. तत्कालीन उपमुख्य कार्यपालन अधिकारी महिला बाल कल्याण यांनी आप ...
गोंदिया तालुक्याच्या आसोली येथे जन्माला आलेले डॉ. प्रमेश अनिरूध्द गायधने यांनी एमबीबीएस जीएमसी यवतमाळ येथून, एम.डी मेडीसीन सोलापूर, डी.एम.हृदयविकार तज्ज्ञ म्हणून अहमदाबाद गुजरात म्हणून केले. त्याच ठिकाणी यू. एन. मेहता हे भारतातील हृदयारोगासाठी उत्तम ...
जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत सन २०१६-१७ पासून २०१९-२० पर्यंत ८१ हजार २७ कामे सुरू करण्यात आली. यातील ६४ हजार ६१० कामे पूर्ण करण्यात आलीत. सन २०१६-१७ मध्ये ४१ हजार २१९ कामांपैकी ३७ हजार ९९८ कामे पूर्ण झाली आहेत. त्या वर्षातील ३ हजार २२१ कामे अपूर्ण आहेत. ...
एकूण ५३ सदस्य असलेल्या गोंदिया जिल्हा परिषदेत काँग्रेस १६, राष्ट्रवादी काँग्रेस २० आणि भाजपचे १७ असे पक्षीय बलाबल आहे. जि.प.मध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी २७ सदस्यांची गरज होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सहजपणे सत्ता स्थापन करु शकले ...
बाजारपेठेतील रस्ते आधीच अरूंद असल्याने रस्त्याच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. त्यांचे वाहन रस्त्यांवर उभे करावे लागतात.यातूनच शहरात ठिकठिकाणी ट्राफीक जामची समस्या निर्माण होते. हे अतिक्रमण काढण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाख ...
सडक अर्जुनी नगर पंचायतची मुख्य समस्या स्वस्त धान्य दुकानाची आहे. स्वस्त धान्य दुकानदार हा सडक अर्जुनी येथील नसून तो बाहेरगावचा आहे. आपल्या अरेरावी प्रवृत्तीमुळे असंख्य लाभार्थ्यांची तो दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. तसेच महिन्यातून फक्त २ ते ३ दिवस ...
जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील धान कापणी आणि मळणीचा हंगाम सुरू आहे.बºयाच शेतकºयांनी धानाची कापणी करुन त्याची मळणी करण्यासाठी शेतात धानाचे पुंजणे तयार करुन ठेवले आहे. शेतकरी मजूर आणि मळणी यंत्र मिळाल्यानंतर धानाची मळणी करु अशा बेतात होते. मात्र दोन दि ...
तालुक्यातील शासकीय,खाजगी कार्यालय, बँक, तसेच ग्राहाकांना इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी मुख्य दूरसंचार विभागांतर्गत ८ उपविभागीय दूरसंचार केंद्र सेवा देतात. या मुख्य केंद्रासह ८ उपकेंद्रांकडे महावितरण कंपनीचे १३ लाख ४५ हजार रुपयांचे वीज बिल थकीत असल्याने ...
तपासणी दरम्यान तालुक्यातील विविध गटातील धान खरेदी परवानाधारक व्यापारी व शेतकऱ्यांची भेट घेतली. धान खरेदी करणाऱ्या परवानाधारक व्यापाºयांनी नियमानुसार आपल्या धान खरेदी केंद्रावर ईलेक्ट्रॉनिक वजन काटा ठेवणे अनिवार्य आहे. परंतु आताही बहुतांश व्यापाऱ्यांच ...