आरक्षण सोडतीचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसचे गट नेते गंगाधर परशुरामकर आणि जि.प.सदस्य कुंदन कटारे यांच्यासह दिग्गज सदस्यांना बसला. त्यामुळे आता त्यांना सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागणार आहे. तर महिलांसाठी राखीव जागांची संख्या वाढल्याने जि.प.मध्ये महिलाराज ...
देशात ३७४४ जातींमध्ये विभागलेल्या ५२ टक्के ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्याकरिता २०१२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसीसाठी स्वतंत्र कॉलम ठेवण्यात यावा.अशी सर्व ओबीसी समाजाची जनभावना आहे.याबाबत आपण त्वरित निर्णय घेऊन होणाºया जनगणनेत याची प्रभावीपणे अ ...
पत्रकार परिषदेला जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी राजा दयानिधी, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे,प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संगिता पाटील उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी चीन, कोरिया, मलेशि ...
प्राप्त माहितीनुसार सन २००५ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनआरएचएम) अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यात भोपाळ येथील एका कंपनी अंतर्गत रुगण्वाहिका चालकांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यात आली. त्यांनी वेतनासह इतर मागण्यांना घेऊन २४ ...
कोरोनाचे भारतात संशयीत रुग्ण आढळल्यानंतर शासन आणि प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जनजागृती करण्यास सुरूवात केली आहे. ३ मार्चला रेल्वे महाव्यवस्थापकांनी गोंदिया रेल्वे स्टेशन मास्टर यांना पत्र देऊन रेल्वे स्थानकावर कोरोनाची जनजागृती करण्यासाठी पोस्टर ...
बेसुमार जंगलतोड, वाढते शहरीकरण, कच्चे मांस खाण्याची सवय इत्यादी कारणामुळे प्राणी जगतातील सुक्ष्मजीव मानवात प्रवेश करतात. कोरोना हा आजार शिंकण्या-खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात त्यातून बाहेर पडतो. याशिवाय शिंकण्या-खोकल्यातून उडालेले थेंब आजूबाजूला पृष ...
जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हटले जाते. याच मिनी मंत्रालयातून जिल्ह्यातील ग्रामविकासाच्या योजनांचा आरखडा तयार केला जातो.तसेच विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी जिल्हा परिषदेची निवडणूक ही महत्त्वपूर्ण मानली जाते. तर जिल्हा परिषद सदस्य, सभाप ...
मागील चार महिन्यापूर्वी मृतक निलेश याने दारु पिऊन आरोपी पन्नालाल लिल्हारे याच्या सोबत वाद केला होता.त्या वादाचा वचपा म्हणून १० मार्चच्या रात्री ९ वाजता त्याचा खून करण्यात आला. निलेश मंगळवारी (दि.१०) सायंकाळी ६ वाजता सायकलने कावराबांध येथे गेला होता. ...
पोवार समाजाच्यावतीने शास्त्री वॉर्डातील यशोधरा सभागृहात आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्र मात मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. उदघाटन अॅड. भगवती तुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य सीता रंहागडाले होत्या. ...
या दुधापासून प्रोडॅक्ट तयार करण्यासाठी एखादा कारखाना सुरू करण्याचा मानस असल्याचे सांगितले. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशू पक्षी पालन करणे गरजेचे आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांचा सर्वागिन विकास होऊच शकत नाही, असे सांगितले. तालुक्यातील शेतकºयांनी दुधाळू जनाव ...