दरवर्षी नगर परिषदेकडून मान्सूनपूर्व कामे केली जातात. यात प्रामुख्याने शहरातील गटारे, नाल्या, नाला यातील गाळाचा उपसा करुन पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही याची काळजी घेतली जाते. अन्यथा जोराचा पाऊस झाल्यास शहरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता ...
दरवर्षी २६ जून रोजी शाळेचा ठोका वाजत असून नवीन शैक्षणिक सत्राची सुरूवात होते. यंदा कोरोनामुळे सर्वच काही विस्कळीत असून शाळी कधीपासून सुरू करायच्या हे सुद्धा आतापर्यंत ठरविण्यात आले नाही. मात्र शिक्षण क्षेत्रात हलगर्जीपणा चालणार नसून शाळा कधीही सुरू झ ...
मंगळवारी जिल्ह्यात आढळलेले दोन कोरोना बाधीत रुग्णांना सुध्दा बाहेरील प्रवासाची हिस्ट्री आहे. विशेष आतापर्यंत जिल्ह्यातील रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे ग्रामीण भागातील आहे. शहर भागातील कोरोना बाधितांचे प्रमाण नाहीच्या बरोबरीत आहे. त्यामुळे ग्रामीण भा ...
शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर दिघोरी येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु केले. मात्र गत काही दिवसांपासून दिघोरी मोठी येथील धान खरेदी केंद्रावर ...
आंदोलनाच्या मागण्याबाबत महासंघाच्या शिष्टमंडळाने सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व उपमुकाअ (पंचायत) यांना मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा केली. दर महिन्याच्या ५ तारखेच्या आत कर्मचाऱ्यांना धनादेशाने वेतन भत्ता अदा करण्याचा नियम असून ५ ते ...
ग्रीन झोनमध्ये असलेल्या गोंदिया जिल्ह्यात तब्बल ३९ दिवस कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू होते. मात्र १९ मे रोजी जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि दहा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्य ...
रेल्वे विभागाने सोमवारपासून काही रेल्वे गाड्या सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र यासाठी केवळ आरक्षण केलेल्या प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यामुळे ज्या प्रवाशांनी आरक्षण केले होते त्याच प्रवाशांना रेल्वे स्थानकावर प्रवेश देण् ...
कोरोनाच्या प्रादुर्भाव बघता गेल्या २२ मार्चपासून संचारबंदी राज्यात लागू करण्यात आली आहे. यामुळे सर्वच उद्योगधंदे ठप्प पडले होते. आता हळुवार सुरूवात होत आहे. मात्र ग्रामीण भागातील लोकांच्या रोजगारासाठीचा एकमेव आधार म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्राम ...
रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी मका पिकाची लागवड केली व पीक निघाले. मात्र आधारभूत हमीभाव मका खरेदी केंद्र वेळेवर सुरू झाले नाही. खा. प्रफुल पटेल व आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला. त्यानंतर तालुक्यात एकमेव खरेदी केंद्र सुरू झाल ...
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली असून ती सावरण्यासाठी विविध योजनांच्या निधीला कात्री लावली जात आहे. यासाठी आता चौदव्या वित्त आयोगाच्या निधीवर मिळालेल्या व्याजाची रक्कम शासनाकडे परत पाठविण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने जि.प. ...