शेंडा (कोयलारी) : शिवाजी राजांनी आपल्या आयुष्यात महिलांचा आदर केला. त्यांच्या कारभारात महिलांना विशेष मानसन्मान मिळत होता. त्यांच्या राजदरबारात ... ...
गोंदिया हे जिल्ह्याचे ठिकाण असून अर्जुनी-मोरगाव तालुका जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. गोंदियापासून तालुक्याचे अंतर १०० किलोमीटर आहे. जिल्ह्याच्या ... ...
मागील वर्षी पावसाने चांगलीच साथ दिल्याने स्थिती जास्त कठीण झाली नसून यंदा प्रकल्पात चांगला पाणीसाठा आहे. प्रकल्पात पुरेपूर पाणीसाठा असल्यामुळे यंदा रबीसाठी सिंचनाची सोयही पाटबंधारे विभागाकडून करण्यात आली आहे. मात्र, सन २०१७-१८ व २०१८-१९ मध्ये पाऊस कम ...
कोरोनाची लस आली असली तरी प्रत्येकापर्यंत लस पोहचण्यासाठी बराच वेळ आहे. अशात नागरिकांनी कोरोना विषयक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी असे शासनाकडून सुरूवातीपासूनच सांगितले जात आहे. मात्र कोरोनाची लस आली असल्याने व जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कमी असल्याने ज ...