तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने कृषी आराखड्यांतर्गत सेंद्रीय शेती कार्यक्रम सन २०१३-१४ मध्ये एकूण १० गावांमध्ये राबविण्यात येत असून सेंद्रीय शेती दौरे केले जात आहेत. ...
कर्मचाऱ्यांची कमतरता असतानाही कर्मचाऱ्यांची पदभरती केली जात नसल्याने विद्युत वितरण ्रकंपनी व शासनाच्या दुर्लक्षीत कारभारामुळे नागरीक मात्र त्रास भोगत आहेत. येथे २१ लाईन नमन ...
जालना : विद्यार्थी आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर मुलांची मानसिकता ओळखून त्यांना जीवनातील अडचणी, समस्यांवर मार्ग काढण्यासाठी सक्षम बनविण्याची गरज आहे. ...
दरवर्षी १२ जूनला जगभर बालकामगार विरोधी दिन पाळला जातो. पण हा दिवस केवळ औपचारिकता ठरत आहे. शासन बालकामगार प्रथेवर आळा बसेल असे कोणतेही ठोस व परिणामकारक पाऊल उचलत नाही ...
प्रत्येक सुशिक्षित बेरोजगाराला रोजगार देता येणार नाही. असा दृष्टीकोण समोर ठेवून सामूहिकरित्या अधिकाधिक बेरोजगारांना कामकाज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या निर्णयान्वये ...
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत यावर्षीही गावांप्रमाणे बातमीदारांना पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी २० जून २०१४ पर्यंत प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. ...
शहरी भागात इंग्रजी शाळांचे वर्चस्व मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. गोंदिया विभागात अनेक इंग्रजी शाळा सुरू आहेत. पुन्हा नवीन शाळा सुरू होत आहेत. या शाळा सर्रासपणे शासकीय नियमांची ...
घरातील सारवणासाठी खडी आणण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय युवतीच्या अंगावर दरड कोसळल्याने तिचा मृत्यू झाला. ही दुर्घटना सिरोली (महागाव) येथे आज (१७) सकाळी ८.३० वाजता घडली. ...
संपत्तीच्या वादातून महिन्याभरापूर्वी दोन भावांमध्ये वाद झाला. त्याचा वचपा काढण्यासाठीच लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. ही घटना गुरूवारच्या ...
पोटाची खळगी भरण्याच्या लगबगीत शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. परंतु पोटाची आग विझवित शाळेतही नेत्रदीपक कामगिरी करणे एखाद्यालाच जमते करतो. घरात असलेल्या अठराविश्व दारिद्रयावर मात करीत ...