भारत कृषिप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून आहे. आज कृषीवर आधारित असणारे शेतकरी शेती करायला तयार नाहीत. शेती राबताना खर्च अधिक आणि धानाला कमी भाव मिळत ...
अदानी पॉवर महाराष्ट्र लिमीटेडच्या वतीने अदानी फाउंडेशनतर्फे पर्यावरण संरक्षण आणि नैसर्गिक स्त्रोतांचे संवर्धन यावर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चार दिवसांच्या या कार्यक्रमात ...
शहरातील अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. काही ठिकाणी गटारावरील झाकणं उघडी आहेत. आता पावसाळ्यात रस्त्यावर पाणी भरून खड्डे बुजतील. अशावेळी अनेक जण वाहनांसह या खड्ड्यात पडल्याशिवाय ...
खरीपाचा हंगाम लक्षात घेत जिल्हा मध्यवर्ती बँकेने या हंगामात कृषी कर्ज वाटपात आघाडी घेतली आहे. अवघ्या काही दिवसात बँकेने ८४.८० टक्के कृषी कर्जाचे वाटप केले आहे. बँकेला ठरवून देण्यात आलेल्या ...
रेल्वे मंत्रालयाने भंडारा गोंदिया जिल्ह्यातील मुख्य रेल्वे स्थानकावरील एक्सप्रेस गाड्यांचा थांबा बंद करण्याचे आदेश बजावल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडणार आहे. रेल्वे विभागाने आमगाव येथील ...
शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबविते. त्यापैकीच एक योजना म्हणजे शेतकरी अपघात विमा योजना. या योजनेचा कोट्यवधी रुपयांचा विमा सरकारने विमा कंपनीकडे भरला. ...
देवरी येथील तहसील कार्यालयात नाझर म्हणून कार्यरत असलेल्या नामदेव शंकर बुटे याने विविध योजनेचे २ कोटी २१ लाख ६० हजार ६०५ रूपये बँकेतून खोट्या दस्तावेजाच्या आधारे काढले. ...
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारे यावर्षी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तयार केलेल्या उपाययोजनेंतर्गत जि.प. च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारे विविध तालुक्यांत १११ बोअरवेल्सचे ...
सडक/अर्जुनी तालुक्यातील शेंडा प्राथमिक आरोग्य केंद्र चर्चेचा विषय बनला आहे. वारंवार मागणी करुनही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून डॉक्टर उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ केली जात आहे. ...
आमगाव-गोंदिया मार्गावर जवळपास ४० ते ५० काळी-पिवळी टॅक्सी मागील अनेक वर्षांपासून चालत आहेत. सध्या एका व्यक्तीच्या तीन काळी-पिवळी चालत आहेत, असा वाद समोर आल्याने सतत तीन ...