गोंदिया नगर पालिकेत अखेर १२ वर्षानंतर पुन्हा एकदा भाजपचा नगराध्यक्ष पदारूढ झाला आहे. बुधवारी झालेल्या निवडणुकीत भाजपचे कशिश जयस्वाल यांनी काँग्रेसचे राकेश ठाकूर ...
मंगळवारी (दि.५) आलेल्या संततधार पावसाने पुन्हा एकदा जनजीवन विस्कळील झाले होते. नदी-नाल्यांना पूर आले. अनेक ठिकाणची वाहतून ठप्प पडली. त्यामुळे ५ व ६ आॅगस्ट या दोन दिवसांत ...
शेतकऱ्यांच्या हिताकरिता आणि संरक्षणाकरिता राबविण्यात येणारी पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या हिताची नसून लुबाडणारी व फसवणूक करणारी असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. ...
गोरगरीब नागरिक अर्धपोटी राहू नये यासाठी शासनाने सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत अल्पदरात धान्य देण्याची योजना अस्तित्वात आणली. मात्र गोरगरीबांच्या या अन्नधान्याची खरेदी ...
जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या येथील पंचायत समिती शिक्षण विभागात सावळा गोंधळ सुरू असून शिक्षकांवर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्यामुळे शिक्षक ...
आपला पाल्य आवश्यकतेपेक्षा जास्त ‘पॉकेट मनी’ मागत आहे? मग जरा सावधान! शालेय विद्यार्थ्यांना पैसे कमविण्याचे प्रलोभन देऊन चक्क जुगाराच्या नादी लावण्याचा प्रकार शहरात सुरू आहे. ...
मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जिल्हा पुन्हा एकदा जलमय झाला आहे. तिरोडा व अर्जुनी मोरगाव तालुका वगळता अन्य सहा तालुक्यांत मंगळवारी सकाळपर्यंतच्या ...
जिल्ह्यात विविध ठिकाणच्या अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच ...
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल करणारे पंकज यादव यांनी मंगळवारी आपला अर्ज मागे घेतल्यानंतर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचे चित्र अखेर स्पष्ट झाले. ...
जिल्ह्यात सुरूवातीच्या काळात पावसाने बऱ्याच कालावधीपर्यंत दांडी मारल्यामुळे यावर्षी रोवण्या लांबल्या आहेत. आतापर्यंत ५८ टक्के रोवण्या झाल्या असून अजून ४२ टक्के रोवण्या शिल्लक आहे. ...