पर्यटनाच्या दृष्टीने सिरेगावबांध हे गाव महत्वपूर्ण स्थान आहे. गोंदिया, भंडारा व इतर जिल्ह्यातील पर्यटक नवेगावबांधला भेट देत असताना येथे आवर्जून थांबतात. या पर्यटनस्थळाला आणखी विकसीत केले ...
जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाची दहशत पाय पसरत आहे. डेंग्यूचा ६ तर मलेरियाचा १० गावांत उद्रेक आहे. गेल्या दोन महिन्यांत मलेरियाचे आठ रूग्ण दगावले. डेंग्यूचा एकही बळी गेला नाही. ...
श्रावणात मासात उपवास आणि भक्तीमय वातावरणात खवय्यांची चांगलीच अडचण होते. मात्र त्याला पर्याय ठरणाऱ्या आणि शुद्ध शाकाहारी असलेल्या भोंबोळीने (मशरूम) सध्या गोंदियात धूम केली आहे. ...
सतत वाढत असलेल्या महागाईमुळे सर्व सामान्यांचे अंदाजपत्रक बिघडले आहे. शेतकरी, शेतमजूर, अल्प भूधारक व विविध क्षेत्रातील कामगार कुटुंबांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. ...
शेतकऱ्यांनी सामुहिक शेती व व्यवसाय करून आपला विकास साधावा, जेणेकरून आपला जीवनमान उंचावेल. यामुळे समाजात व ग्रामीण भागात नवीन चेतना निर्माण होईल असे प्रतिपादन ...
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम राबविताना शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला लोकसंख्येच्या आधारावर बक्षीसे वाटली. जिल्ह्यातील ५५६ गावांना पुरस्कारापोटी १४ कोटी ७ लाख २५ हजार ...
जेव्हा आपण श्रोत्यांच्या स्वरूपात उत्तम वक्त्यांचे विचार ऐकतो, तेव्हा आपल्याला वाटते की आपण कधी त्यांची जागा घेऊ शकणार नाही. याचे कारण म्हणजे आपल्यात त्यांच्यासारखे वाक्चातुर्य नाही, ...
आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील कृषी विभागाच्या तांत्रिक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा देत धरणे दिले.त्यामुळे जिल्हाभरातील कृषी ...
पावसाळ्यात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांची तपासणी करून जिल्ह्यात कुठे डायरियाची साथ तर पसरली नाही ना याची तपासणी करण्यात आली. त्यात गोरेगाव तालुक्यात ...