गरमागरम भजी, पाणीपुरी, भेळ, नुडल्स, मंचुरीअन यांच्यावर घोंघावत असलेल्या माशा. त्यांच्यावर ताव मारणारे खव्वय्ये, हे दृश्य आजघडीला सर्वत्र दिसून येत आहे. तरीसुद्धा त्याची कोणतीही ...
विविध शासकीय कार्यालयांमध्ये तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी साफसफाईची कामे करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा व सुविधांचा लाभ मिळावा. तसेच सर्व योजनांची ...
गुन्हेगारीवर आळा घालून गावात शांतता प्रस्थापित व्हावी. सहयोगाच्या भावनेतून उत्सव पार पडावे. गावात दारूबंदी असावी, मोबाईलचा दुरूपयोग टाळावा व पालकांनी आपल्या पाल्यांवर देखरेख ठेवावी, ...
शैक्षणिक सत्र सुरू होऊन तीन महिने लोटूनही जिल्हा परिषद शाळांवरील विद्यार्थ्याना शिक्षक मिळत नसल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहात आहेत. अनेक ठिकाणी शिक्षकांच्या मागणीला घेऊन ...
महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या दि २७ जून २०१४ च्या शासन परिपत्रकानुसार ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांचे विषय ग्रामसभेत मांडण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. ...
जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी व त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी गावची-शाळा आमची शाळा हा प्रकल्प शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे ...
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेने गावात शांतता व समृद्धीची लाट आणली. ही मोहीम राबविणाऱ्या गावांना शासनाने लोकसंख्येच्या आधारावर पुरस्कार वाटले. सन २०१२-१३ या वर्षात राज्यातील ३ हजार ८६५ गावे ...
तिरोडा तालुक्यातील ग्राम अर्जुनी येथील महिलांच्या पुढाकाराने ग्रामसभेत ठराव मंजूर करून गावातील हातभट्टी व देशी-विदेशी दारूच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली. संपूर्ण गावात दारूबंदी ...
गोंदिया जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजकुमार कुथे यांच्यासह इतर संचालकांवर कारभारात अनियमितता असून आर्थिक व्यवहारात गडबड झाल्याचा ठपका दूग्धविकास मंत्रालयाने ठेवला आहे. ...
जि.प. शाळांकडे पालकांचे व लोकप्रतिनिधींचे होणारे दुर्लक्ष पाहून जि.प.च्या शाळांतून देण्यात येणाऱ्या शिक्षणाची गुणवत्ता घसरली असा आरोप केला जात होता. मात्र या आरोपाला धुडकावून ...