पुढच्या वर्षी येण्याचे निमंत्रण देत गणरायाला निरोप जड मनाने निरोप देण्यात आला आहे. गणराज तर गेलेत मात्र काही दिवसांनीच दुर्गा माता येणार असून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. ...
तिरोडा तालुक्यातील धादरी-उमरी गावात मोहफुलांची दारू व देशी दारूवर बंदी घालण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. त्यासाठी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील, ...
घाण व दुर्गंधीमुळे शहर गटारात गेल्याचे वाटत असतानाच मात्र यामध्ये भाजीपाला व्यवसायीक अधिकचा हातभार लावत आहेत. पालिकेने चुप्पी साधल्याचा फायदा भाजीपाला व्यवसायीक ...
शासनाने आरोग्य विभागासाठी सेवा दिल्यानंतर वापरण्यात आलेले साहित्य कसे ठेवावे व त्याची विल्हेवाट कशी लावावी या संदर्भात नियम तयार केले. मात्र या नियमांना डावलणारे रुग्णालय ...
औरंगाबाद : जिल्ह्यात पर्यटन विकासाच्या दृष्टीने भरपूर संधी आहे. मात्र, मूलभूत असुविधांमुळे पर्यटनाची राजधानी असलेले ऐतिहासिक औरंगाबाद शहर दुर्लक्षित राहिले आहे. ...
शहराच्या मुख्य बाजार परिसरात असलेल्या पोलीस क्वार्टर्सच्या जागेवर तयार होत असलेल्या पार्किंग प्लाझासाठी राज्य शासनाने दोन कोटींचा निधी मंजूर केला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ...
गोंदिया-चंद्रपूर व गोंदिया-डोंगरगड रेल्वेमार्गाचा परिसरातील गोरगरीब आणि सर्वसाधारण प्रवाश्यांसाठी मोठा आधार आहे. मात्र दुपारीपाळीत या मार्गावर रेल्वेगाडीची सोय नसल्याने या भागातील नागरिकांना ...
सदोष वीज मीटर लाऊन ग्राहकाला मानसिक व आर्थिक त्रास देऊन तसेच तक्रार दिल्यावर त्याकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचने विद्युत मंडळाच्या दोन अभियंत्यांवर ...
नागझिरा-नवेगाव वाघ परियोजनेअंतर्गत असलेल्या संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे गडचिरोली भ्रमण करविण्यात आले. जिल्ह्यातील समित्यांनी मेंढा या गावातील वन समितीचे मार्गदर्शन घेऊन ...
अन्न व औषध प्रशासन विभाग पूर्वी सुगंधित तंबाखू विक्रेत्यांची वेळोवेळी तपासणी करीत असत. मात्र आता या विक्रेत्यांवर कुणाचेच नियंत्रण नसल्यामुळे सुगंधित बनावटी तंबाखूपासून खर्ऱ्याच्या ...