भारताच्या राज्यघटनेनुसार प्रत्येक व्यक्तीला मूलभूत अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकारांमुळे व्यक्ती आपला विकास करतो. एका व्यक्तीच्या अधिकारांचे दुसऱ्या व्यक्तीकडून उल्लंघन झाले ...
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेने गावात विकास गंगा आणली. गावातील तंटे सामोपचाराने मिटवून नागरिकांचा वेळ व पैसा वाचविला. तंटामुक्त झालेल्या गावांना राज्यशासनाने लोकसंख्येच्या आधारावर ...
सुसंस्कृत व सुशिक्षित समाज घडवून आणण्यासाठी राज्यातील १२ हजार ग्रंथालयांवर सरकारने अतोनात अटी लादल्या. ग्रंथालये बंद पाडण्याच्या अपयशी भूमिकेमुळे ग्रंथालयासारख्या ...
विद्युत खांबावर चढणे, तारांना छेडने, आकडा जोडणे आदी प्रकरणे विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना गंभीर गुन्हे वाटतात. मात्र त्याच अधिकाऱ्यांकडून खासगी युवकांकडून विद्युत कामे करवून घेतली जात आहे. ...
राज्यातील मान्यताप्राप्त खासगी, अंशत:, पूर्णत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच सैनिकी शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध सादर करताना प्रयोगशाळा ...
मध्यमवर्गीय कुटुंब नगर परिषदेचे कर नियमित भरतो. मात्र राजकीय पुढारी व व्यापारी वर्गाकडून कर भरण्यात अनियमिता दिसून येते. ही नित्याचीच बाब आहे. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी ...
गोंदिया जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील अर्जुनी/मोर तालुका विस्ताराने मोठा आहे. त्यात अतिदुर्गम, नक्षलग्रस्त म्हणून परिचित असलेला केशोरी परिसर. या भागाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या ...
विदर्भ मत्स्यमार भोई महिला समाज समितीच्या वतीने गोरेगाव तालुक्याच्या कलपाथरी मध्यम प्रकल्पाला कंत्राटात देण्याची मागणी केली जात आहे. महिला तिथे मत्स्यबीज तयार करून ...
नवेगाव/नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रांतर्गत ईडीसीमार्फत ग्राम परिस्थिती विकास समितीतून मेळावे घेवून विविध योजनांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यात वनविभाग, कृषीविभाग, ...