यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांना विशेष महत्त्व असून पुढील वर्षी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना सर्व प्रमुख पक्षांचा जोर स्थानिक स्वराज्य संस्थेत अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्याव ...
एका मताव्दारेच एखादी योग्य व्यक्ती निवडून आल्यास चांगली कामे होतात. तेथेच चुकीची व्यक्ती निवडून आल्यास विकास कामांपासून क्षेत्र माघारते. यामुळेच प्रत्येकाने आपले बहुमूल्य मत योग्यरीत्या वापरावे असे सांगितले जात असून या बहुमूल्य मतांसाठीच ५ वर्षे राज् ...
नागरिकांनी न घाबरता तक्रार करावी, यासाठी सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दक्षता अभियान राबविले जात आहे. विशेष म्हणजे, नागरिकांच्या सोयीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे १०६५ हे टोल फ्री क्रमांक आहे. यावरूनही नागरिकांना आपली तक्रार नोंदविता येते. श ...
मोरवाही येथील विनापरवानगी बुद्धविहार तोडणाऱ्यांना तसेच मागील दोन वर्षांपासून बुद्ध विहारचे बांधकाम ताटकळत ठेवणाऱ्या दोषी सरपंच, ग्रामसेवक, जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कनिष्ठ उपअभियंता व बांधकाम कंत्राटदारांवर कारवाईच्या मागणीसाठी मागील ऑगस्ट महिन् ...
धनत्रयोदशीला सोने, चांदी तसेच इतर वस्तूंची खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे अनेकजण धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत अधिक प्रमाणात सोने खरेदी करतात. मंगळवारी गोंदिया शहरातील दुर्गा चौक आणि गोरेलाल चाैक परिसरातील सराफा दुकानांमध्ये सकाळपासूनच ग्राहकांनी सो ...
आमगाव नगर परिषदेतील आठही ग्रामपंचायतींची संख्या १८ हजारांवर आहे. त्यामुळे नगर परिषद झाल्यास या तालुक्यातील एक सर्कल कमी होईल. मात्र, या ग्रामपंचायतींनी अद्यापही नगर परिषदेत समाविष्ट होण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिलेले नाही. ...
दुचाकीला वाचवण्याच्या नादात बस चालकाचा तोल गेला आणि बस कडेला जाऊन उलटली. या बसमध्ये ३० प्रवासी होते. यातील ४ प्रवाशी जखमी झाले असून इतर प्रवासी थोडक्यात वाचले. ...
जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हटले आहे. जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या या दोन्ही महत्त्वाच्या आहेत. ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेची निवडणृूक लढवून अनेकजण राज्य आणि राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होत असतात. जिल्हा परिषद ...
आरोग्य विभागातर्फे गट क आणि ड करिता यापूर्वी परीक्षा घेण्यात येणार होती; परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना वेळीच प्रवेश पत्र न मिळाल्याने यात प्रचंड घोळ असल्याने परीक्षेच्या एक दिवसापूर्वीच परीक्षा रद्द करण्याची वेळ आरोग्य विभागावर आली होती. त्यामुळे आरोग ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने केलेला कहर आजही अंगावर काटे आणणारा आहे. गेलेले ते दिवस परतून येऊ नये यासाठी शासनाने लसीकरणावर जोर दिला व जास्तीत जास्त नागरिकांच्या लसीकरणासाठी आजही धडपड सुरूच आहे. याचेच फलित आहे की, तिसरी लाट पुढे-पुढे ढकलण्यात शासनाला यश ...